शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अल्पावधीतच पुलाला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:53 IST

सोनेगाव (बाई) मार्गावरील भदाडी नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधीत पुलाला भेगा पडल्या आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : आतापर्यंत चार वेळा केली डागडुजी

ऑनलाईन लोकमतवायगाव (नि.) : सोनेगाव (बाई) मार्गावरील भदाडी नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधीत पुलाला भेगा पडल्या आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे.येथे अपघात होण्याची शक्यता आहे. आजवर या पुलाचे बांधकाम चारवेळा करण्यात आले. मात्र पुराच्या प्रवाहाने येथील पूल वाहुन गेला. येथील पुलाचे बांधकाम करावे म्हणून लोकमतने सतत पाठपुरावा केला. याची प्रशासनाने दखल घेत नव्याने पुलाचे बांधकाम करण्याचे सांगितले. पुलाच्या बांधकामाची अंदाजे किंमत ६० लाख रुपये आहे. मात्र अल्पावधीत पुलाला तडे गेल्याने काम निकृष्ट दर्जाचे केल्याची ओरड ग्रामस्थ करतात.येथील पुलाच्या बाजुला बांधकामातील लोखंडी सळाख्या पडून आहे. याचा वापर झालेला नाही. चार महिन्यात पुलाला मोठे तडे गेले आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी आहे. हा पूल अनेक गावांना जोडतो. देवळीकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सरुळ, चणा (टाकळी), सोनेगाव (बाई), चिंचाळा या गावांना याच पुलावरुन आवागमन करावे लागते. असे असताना संबंधित अधिकारी याची चौकशी का करीत नाही असा प्रश्न ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पडला आहे. या पुलाचे बांधकाम अनिल भुत यांच्या देखरेखीत केले. त्यांना बांधकामाबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. कंत्राटदाराने बांधकाम करताना निकृष्ट साहित्य वापरले काय याची चौकशी करण्याची मागणी वरिष्ठ अभियंता यांच्याकडे केली.चौकशीची मागणीया पुलाचे बांधकाम आतापर्यंत चारवेळा केले. मात्र यानंतर भेगा पडत असल्याने या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.कामे व्यवस्थितच राहते. हे कामही व्यवस्थित झाली आहे. मी स्वत: पाहणी केली आहे.- एम.आर. सोनवणेडेप्युटी इंजिनिअर, सार्वजनिक बांधकाम, देवळी.