शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मोबाईल व टॅबलेटच्या माध्यमातून होणार सातवी आर्थिक जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:07 IST

भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजूनपासून प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.सातवी आर्थिक जनगणना आपल्या मोबाईल, टॅबलेटच्या माध्यमातून सुरू होत असून यामध्ये ब्लॉकमधील सर्व घरे, दुकाने आणि लहान मोठे दुकानदार जोडले जाणार आहे. हे संपूर्ण कार्य पेपरलेस राहणार आहे. तसेच सदर योजना आपले सरकार सेवा केंद्राच्यांअंतर्गत येणाऱ्या सेंटर संचालकांनी राबवावयाची आहे. यात कुठल्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घ्यायावी अशा सूचना जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत.यामध्ये सीएससी केंद्रचालक सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहे. तसेच सर्व्हेअर सर्वेक्षण करणार आहे. सुपरवायझर आणि सर्व्हेअर यांना आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अशी माहिती आयोजित कार्यशाळेत देण्यात आली. आर्थिक जनगणना कशी करावयाची याबाबतची माहिती उपस्थित व्हीएलई यांना देण्यात आली.पेपरलेस काम पहिल्यांदाच होणारयापूर्वी सहा आर्थिक जनगणनेचे काम पेपरवर करण्यात आले होते. सर्व्हेअर यासंदर्भातील माहिती फिल्डवर फिरून गोळा करून ती सादर करीत असे त्या आधारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अशी माहिती संकलित होत होती. यावेळी या संपूर्ण जनगणनेचे काम पेपरलेस होणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे राज्याच्या बहुतांश भागात सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे ही माहिती गोळा करून डाटा तयार केला जाणार असल्याचे कार्यशाळेत वर्धा येथे सांगण्यात आले.

सातव्या आर्थिक जनगणनेच्या संदर्भात जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करून माहिती या कामात सहभागी सर्व घटकांना देण्यात आली आहे. या कामात कुठलीही हयगय होणार नाही यांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.- वैभव देशपांडे,राज्य समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्र.

टॅग्स :Governmentसरकार