शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

किसान सभेच्या बैठकीत सात ठराव पारित

By admin | Updated: July 18, 2015 01:54 IST

येथील यात्री निवासमध्ये अखिल भारतीय किसान सभेची राष्ट्रीय कौन्सिल बैठक घेण्यात आली.

पिकांना योग्य हमीभाव मिळावा : देशभरातून शेकडो प्रतिनिधींची सभेला उपस्थितीसेवाग्राम : येथील यात्री निवासमध्ये अखिल भारतीय किसान सभेची राष्ट्रीय कौन्सिल बैठक घेण्यात आली. यात पिकांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासह सात ठराव पारित करण्यात आले. सभेच्या समारोपीय बैठकीला अ.भा. किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम, सरचिटणीस हन्नन मोल्ला, माजी खासदार एम.आर. पिल्ले, बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेता सूर्यकांत मिश्रा, के. वरदराजन, मदन घोष, एस. मुल्ला रेड्डी, सहसचिव एन.के. शुक्ला, अशोक ढवळे, नृपेन चौधरी, विजू कृष्णण, पी. कृष्णप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत. त्त्यांच्या कुटुंबांना भेट देण्यात येणार असून दिल्ली येथे संसदेसमोर धरणे करण्यात येईल, पिकांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक हमीभाव मिळावा यासाठी देशपातळीवर आंदोलन, शेतकऱ्यांसाठी घातक असलेल्या भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठी व्यापक लढा उभारण, दृष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्ताना भरपाई मिळवून देणे., १ आॅगस्ट रोजी शेतकरी, शेमजूर कामगारांचा विधानसभेवर मोर्चाचे, असे ठराव बैठकीत घेण्यात आले. जिल्ह्यातील यशवंत झाडे, जानराव नागमोते, महेश दुबे, संजय भोयर, सिताराम लोहकरे, भैय्यास देशकर यासह शेतकरी सहभागी झाले होते.(वार्ताहर)