शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:34 IST

शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देहमी भावासाठी व्यापाऱ्यांवर कारवाईच्या निर्णयाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.शेतकºयांनी उत्पादित केलेला धान्य माल खरेदी करण्याची व ती साठवून ठेवण्याची कोणतीही पुरेशी व्यवस्था नाही. शासनाने खरेदी केलेल्या मालाचे अद्यापही चुकारे मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर व्यापारीच शेतमाल खरेदी करण्यासाठी आशेचा किरण असतो. व्यापारी शेतमालची खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे ग्रेडिंग न करता सरसकट माल खरेदी करीत असतो. परंतु शासनाने नुकताच व्यापाºयांविरोधात जाचक निर्णय घेवून मुस्कटदाबी करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा बाजार समितीतील धान्य खरेदी व्यवहार बेमुदत बंद करु असा इशारा व्यापाºयांनी दिला.यावेळी व्यापारी सतीश धोपटे, विक्रम जयस्वाल, संजय तडस, नरेंद्र अग्रवाल, रामनारायण पाठक, वरुण दफ्तरी आदींनी पत्रकार परिषदेत शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर सभापती विद्याधर वानखेडे यांनी शासनाचा हा निर्णय व्यापाºयांना जेवढा घातक आहे, तेवढाच शेतकºयांनाही मारक आहे. असे सांगून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला.यावेळी व्यापारी संजय तडस, विक्रम जयस्वाल, नरेंद्र अग्रवाल, सतीश धोपटे, वरुण दफ्तरी, रामनारायण पाठक, अशोक दंडारे, संदीप सांगोळकर, अशोक नाखले, संजय सोनटक्के, अनिकेत उराडे, दिपक रघाटाटे, पल्केश सावरकर, प्रवीण राऊत, राजू तडस, पवन सिंघानिया, घनश्याम ठाकरे, मारोतराव कुकडे, रविंद्र वैरागडे, नामदेव ठोंबरे, अनिल चांभारे, निलेश हाते, प्रमोद पराते, रमेश कळसाईत, अजय सोमनाथे, नामदेव बजाईत, विष्णू चांभारे आदी उपस्थित होते.