शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:34 IST

शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देहमी भावासाठी व्यापाऱ्यांवर कारवाईच्या निर्णयाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.शेतकºयांनी उत्पादित केलेला धान्य माल खरेदी करण्याची व ती साठवून ठेवण्याची कोणतीही पुरेशी व्यवस्था नाही. शासनाने खरेदी केलेल्या मालाचे अद्यापही चुकारे मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर व्यापारीच शेतमाल खरेदी करण्यासाठी आशेचा किरण असतो. व्यापारी शेतमालची खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे ग्रेडिंग न करता सरसकट माल खरेदी करीत असतो. परंतु शासनाने नुकताच व्यापाºयांविरोधात जाचक निर्णय घेवून मुस्कटदाबी करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा बाजार समितीतील धान्य खरेदी व्यवहार बेमुदत बंद करु असा इशारा व्यापाºयांनी दिला.यावेळी व्यापारी सतीश धोपटे, विक्रम जयस्वाल, संजय तडस, नरेंद्र अग्रवाल, रामनारायण पाठक, वरुण दफ्तरी आदींनी पत्रकार परिषदेत शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर सभापती विद्याधर वानखेडे यांनी शासनाचा हा निर्णय व्यापाºयांना जेवढा घातक आहे, तेवढाच शेतकºयांनाही मारक आहे. असे सांगून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला.यावेळी व्यापारी संजय तडस, विक्रम जयस्वाल, नरेंद्र अग्रवाल, सतीश धोपटे, वरुण दफ्तरी, रामनारायण पाठक, अशोक दंडारे, संदीप सांगोळकर, अशोक नाखले, संजय सोनटक्के, अनिकेत उराडे, दिपक रघाटाटे, पल्केश सावरकर, प्रवीण राऊत, राजू तडस, पवन सिंघानिया, घनश्याम ठाकरे, मारोतराव कुकडे, रविंद्र वैरागडे, नामदेव ठोंबरे, अनिल चांभारे, निलेश हाते, प्रमोद पराते, रमेश कळसाईत, अजय सोमनाथे, नामदेव बजाईत, विष्णू चांभारे आदी उपस्थित होते.