शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

दाभोळकरांचे मारेकरी पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली;

आंदोलन : मागण्यांचे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली; परंतु अद्यापही हत्येचा सुत्रधार व प्रत्यक्ष मारेकरी तपास यंत्रणेच्या हाती आला नाही. यामुळे स्पेशल टास्क फोर्सची नेमणूक करून मारेकऱ्यांना त्वरीत पकडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यावळ आंदोलन करून करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसतर्फे संपूर्ण राज्यभर २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून तपास यंत्रणेचा निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या पुढील काळात राबविण्यात येणार आहे. निर्भय मॉर्निंग वॉक व निवेदनासाठी राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, संजय भगत, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, विश्वंभर वनकर तर निवेदन देण्याकरिता मुकुंद नाखले, पद्मा तायडे, सावित्री नाखले, कानोपात्रा वैद्य, हरीका ढाले, लक्ष्मण मून, सुहानी ढाले, वैजू मून, पी.ए. पोधारे आदींनी सहकार्य केले.