शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दाभोळकरांचे मारेकरी पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली;

आंदोलन : मागण्यांचे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली; परंतु अद्यापही हत्येचा सुत्रधार व प्रत्यक्ष मारेकरी तपास यंत्रणेच्या हाती आला नाही. यामुळे स्पेशल टास्क फोर्सची नेमणूक करून मारेकऱ्यांना त्वरीत पकडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यावळ आंदोलन करून करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसतर्फे संपूर्ण राज्यभर २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून तपास यंत्रणेचा निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या पुढील काळात राबविण्यात येणार आहे. निर्भय मॉर्निंग वॉक व निवेदनासाठी राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, संजय भगत, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, विश्वंभर वनकर तर निवेदन देण्याकरिता मुकुंद नाखले, पद्मा तायडे, सावित्री नाखले, कानोपात्रा वैद्य, हरीका ढाले, लक्ष्मण मून, सुहानी ढाले, वैजू मून, पी.ए. पोधारे आदींनी सहकार्य केले.