शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

आरटीईमध्ये शाळांनी पटसंख्या लपविली

By admin | Updated: May 27, 2016 01:58 IST

शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली.

पालकांचा आरोप : शिक्षण सभापतींना निवेदन सादरवर्धा : शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. यावेळी या कायद्यात येत असलेल्या अनेक शाळांनी त्यांची पटसंख्या लपविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील १२० शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत. या शाळांत असलेल्या जागांकरिता आलेल्या अर्जातील विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश मिळावा याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. ही सोडत काढताना तीन भांड्यात शुन्य ते नऊ असे अंक लिहून चिठ्ठी टाकण्यात आली होती. यातून झालेल्या सोडतीमधून अर्ज करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ही पद्धत पालकांना न समजणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने यातून पालकांची दिशाभूल केल्याचे म्हणत शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे पाल्य आरटीई पासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अनेक शाळांनी पटसंख्या कमी दाखविल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी करण्याच्या सूचना करण्यात येईल. तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - विजयकांत दुबे, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.