शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

आरटीईमध्ये शाळांनी पटसंख्या लपविली

By admin | Updated: May 27, 2016 01:58 IST

शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली.

पालकांचा आरोप : शिक्षण सभापतींना निवेदन सादरवर्धा : शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. यावेळी या कायद्यात येत असलेल्या अनेक शाळांनी त्यांची पटसंख्या लपविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील १२० शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत. या शाळांत असलेल्या जागांकरिता आलेल्या अर्जातील विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश मिळावा याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. ही सोडत काढताना तीन भांड्यात शुन्य ते नऊ असे अंक लिहून चिठ्ठी टाकण्यात आली होती. यातून झालेल्या सोडतीमधून अर्ज करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ही पद्धत पालकांना न समजणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने यातून पालकांची दिशाभूल केल्याचे म्हणत शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे पाल्य आरटीई पासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अनेक शाळांनी पटसंख्या कमी दाखविल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी करण्याच्या सूचना करण्यात येईल. तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - विजयकांत दुबे, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.