शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

दिल्ली येथे अहिंसा, अराजकीय व असंप्रदायिक तत्त्वावर सत्याग्रह

By admin | Updated: September 25, 2016 02:12 IST

संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे.

सुगन बरंठ : नई तालीममध्ये कार्यकर्ता बैठकसेवाग्राम : संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी अहिंसा, अराजकीय व असांप्रदायिक तत्वावर सत्याग्रह सुरू असल्याचे गोवंश रक्षा अभियानचे डॉ. सुगन बरंठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नई तालीम समिती कार्यालयात गोवंश रक्षा अभियानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, अण्णा जाधव, शंकर बगाडे, प्रसाद प्रशांत गुजर आदी उपस्थित होते. डॉ. बरंठ यांनी आॅगस्ट महिन्यात पवनार आश्रममध्ये बैठक झाली व दिल्लीत सत्याग्रह सुरू झाला. मुंबई येथे बांद्रा व देवनार कत्तल खान्याजवळ संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी ३३ वर्षे ३ महिने सत्याग्रह पू. विनोबाजींच्या विचार व तत्वानुसार झाला. राज्य शासनाने कायदा केल्याने गोवंश प्रेमी तसेच कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेचा अभ्यासकांना दिलासा मिळाला; पण केंद्र शासनाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबांची भूमिका समाज वैकल्पिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आहे. उच्चस्तरीय समितीत ज्येष्ठ गांधीवादी माजी कुलपती डॉ. रामजीसिंग, खुदाई खिदमदगारचे फैजल खान, महाविर त्यागी, अशोक शरण, राजस्थानच्या आशा बोभ्रा, आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर आदींचा समावेश असल्याचे डॉ. बरंठ यांनी सांगितले.(वार्ताहर)