शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

By admin | Updated: November 12, 2016 01:15 IST

संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने

स्वच्छता मिशन : २५ गावांत करणार जागरवर्धा : संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संत गाडगेबाबा पालखीचे आगमन जिल्ह्यात शनिवारी सेलू तालुक्यातील हिंगणी येथे होणार आहे. सदर पालखी १२ व १३ नोव्हेंबर अशी दोन दिवस जिल्ह्यातील सेलू, वर्धा, समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यातील अनेक गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने पालखीच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे.स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीमधून जागोजागी अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन केले, जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले, त्या गाडीचे पालखीत रूपांतर केले आहे. शासनाने २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानाचा एक उपक्रम म्हणून राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पालखी राज्यातील अनेक जिल्ह्यामधून मार्गक्रमण करीत आहे. नागपूर जिल्ह्यातून या पालखीचे वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत हिंगणी येथे आगमन होत आहे. हिंगणी येथून ही पालखी मोई, घोराड, जयपूर, खडका, चानकी (कोपरा), हमदापूर आदी गावामधून समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी तालुक्यातील गावांमधून मार्र्गक्रमण करीत यवतमाळ जिल्ह्यात दाखल जाणार होईल, अशी माहिती विभागाने दिली.(जिल्हा प्रतिनिधी)