शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

स्त्री अत्याचाराबाबत सत्तारूढ़ राज्यकर्ते असंवेदनशील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:21 IST

 भाजपा महाराष्ट उपाध्यक्ष चित्र वाघ यांचा आरोप।     

हिंगणघाट ( वर्धा ) - महाराष्ट्रातील सत्तारूढ राज्यकर्ते स्त्री अत्याचाराबाबत असंवेदनशील असल्याने स्त्रियां वरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असा  आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार समिर कुणावार यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

            प्राध्यापिका जळीत कांडाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य  हिंगणघाट येथे आयोजित श्रद्धाजंलि कार्यक्रमाकरिता त्या उपस्तित होत्या.         पत्रकार परिषदेत बोलताना त्या  म्हणाल्या की  हिंगणघाट येथील जळीतकांडा नंतर महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या सात गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या तरीही राज्यकर्ते निद्रावस्थेत आहे. महाराष्ट्रात दिशा कायदा करण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु त्यालाही खुप विलंब होत आहे. स्त्री अत्याचाराबाबत पोलीस प्रशासन सुद्धा गंभीर नाही असे अनेक प्रकरणातून दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवशाही आहे की मोगलाई हा प्रश्न उपस्तित होत आहे. मुख्यमंत्रानी शिवशाही राज्य प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवावे. असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. पिडितेच्या कुटुबियाना शासनाने आर्थिक मदत व कुटुबातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आस्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता आज पावेतो केलेली नाही. त्यांनी दिलेल्या लेखी आस्वासनाचा सुद्धा विसर पडला आहे. ही पालकमंत्राची जबाबदारी आहे परंतु ते आपली जबाबदारी विसरले आहे. असाही आरोप त्यांनी केला. आ समिर कुणावार यांनी पिडीतेला न्याय मिळण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला असेही त्या म्हणाल्या.    

                                  या पत्रकार परिषदेत् नगराध्यक्ष प्रेम बसंतानी , भाजपा महामंत्री किशोर दिघे , आकाश पोहाने, संजय डेहने, मनीष देवढे उपस्थित होते.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाShiv Senaशिवसेना