शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:29 IST

काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देतुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.नामदेव जयराम हांडे यांचे घोराड-खापरी रस्त्यालगत डोरली शिवारात १.१७ आर एवढी जेमतेम शेती आहे. या शेतात कपाशी पिकात आंतरपीक म्हणून दुहेरी तासाची तूर लागवड केली. पिकही चांगले आले. जवळपास ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल, अशी शेतकºयाला अपेक्षा होती; पण रोह्यांनी तुरीच्या २० सारण्यांतील पीक उद्ध्वस्त केले. एवढ्याच शेतावर ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीच्या आंतरपिकापासून ४० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. याबाबत शेतकऱ्याने केळझर येथील वनविभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. वनविभागाच्या चौकशी, पंचनाम्यानंतरच शेतकऱ्याला मदत मिळू शकेल. नापिकी व भावबाजीत अडकलेल्या शेतकऱ्यांना रोही, रानडुकरांचे कळप आर्थिकदृष्ट्या हतबल करीत असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.