शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:29 IST

काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देतुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.नामदेव जयराम हांडे यांचे घोराड-खापरी रस्त्यालगत डोरली शिवारात १.१७ आर एवढी जेमतेम शेती आहे. या शेतात कपाशी पिकात आंतरपीक म्हणून दुहेरी तासाची तूर लागवड केली. पिकही चांगले आले. जवळपास ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल, अशी शेतकºयाला अपेक्षा होती; पण रोह्यांनी तुरीच्या २० सारण्यांतील पीक उद्ध्वस्त केले. एवढ्याच शेतावर ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीच्या आंतरपिकापासून ४० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. याबाबत शेतकऱ्याने केळझर येथील वनविभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. वनविभागाच्या चौकशी, पंचनाम्यानंतरच शेतकऱ्याला मदत मिळू शकेल. नापिकी व भावबाजीत अडकलेल्या शेतकऱ्यांना रोही, रानडुकरांचे कळप आर्थिकदृष्ट्या हतबल करीत असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.