शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:29 IST

काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देतुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.नामदेव जयराम हांडे यांचे घोराड-खापरी रस्त्यालगत डोरली शिवारात १.१७ आर एवढी जेमतेम शेती आहे. या शेतात कपाशी पिकात आंतरपीक म्हणून दुहेरी तासाची तूर लागवड केली. पिकही चांगले आले. जवळपास ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल, अशी शेतकºयाला अपेक्षा होती; पण रोह्यांनी तुरीच्या २० सारण्यांतील पीक उद्ध्वस्त केले. एवढ्याच शेतावर ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीच्या आंतरपिकापासून ४० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. याबाबत शेतकऱ्याने केळझर येथील वनविभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. वनविभागाच्या चौकशी, पंचनाम्यानंतरच शेतकऱ्याला मदत मिळू शकेल. नापिकी व भावबाजीत अडकलेल्या शेतकऱ्यांना रोही, रानडुकरांचे कळप आर्थिकदृष्ट्या हतबल करीत असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.