शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रस्त्यासाठी तरुणांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:18 IST

येथील वंजारी चौक ते सिंदी (मेघे) येथे जाणाºया रस्त्याचे सिमेंटीकरण दुर्लक्षीत कारभारामुळे थंडबस्त्यात आहे. परिणामी, या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील वंजारी चौक ते सिंदी (मेघे) येथे जाणाºया रस्त्याचे सिमेंटीकरण दुर्लक्षीत कारभारामुळे थंडबस्त्यात आहे. परिणामी, या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शुक्रवारी युवा परिवर्तन की आवाजच्या तरुणांनी रामनगर पोलीस ठाण्यासमोर धरणे दिले.या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून कडेला नाली नसल्याने पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून चिखल तयार होतो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात युवा परिवर्तन की आवाजने ३१ आॅगस्टला संबंधितांना निवेदन सादर केले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्षच झाले. आज लोकप्रतिनिधी, नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनादरम्यान मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. या निवेदनातून लोकप्रतिनिधींकडून विकासाचा कांगावा होत असून प्रत्यक्षात मात्र काहीच नसल्याचा आरोप करण्यात आला. या रस्त्याच्या सिमेंंटीकरणाकरिता ९९.२४ लाखाचा निधी २५ जुलै २०१६ ला नगरविकास मंत्रालयातून उपलब्ध झाला आहे. सदर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा कंत्राटही देण्यात आला आहे. परंतु कामाचा पत्ता नाही.या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, समीर गिरी, धरम शेंडे, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, ऋषिकेश बुटले यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वंजारी चौक ते अग्निहोत्री कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. खरेतर सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे थांबले आहे. न.प.च्या निवडणूक काळातच आचार संहिता संपल्यावर हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु, तसे झाले नाही. या रस्त्याचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.- पवन राऊत, नगरसेवक न.प.वर्धा.