शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

दोन कोटींच्या प्रतीक्षेत रस्त्याची झाली लक्तरे

By admin | Updated: August 24, 2015 02:07 IST

स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; ...

अल्लीपूर : स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; पण अद्यापही काम सुरू झाले नाही. या निधीच्या प्रतीक्षेत रस्त्याची मात्र लक्तरे झाली आहेत. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे. याकडे लक्ष देत रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंत एक किमी रस्त्यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात रस्ता दुरूस्ती, सौंदर्यीकरण, दोन नाल्या पथदिवे, रस्ता दुभाजक आदी कामे करावयाची आहेत; पण अद्याप काम सुरू झाले नाही. गावात ये-जा करण्यासाठी सर्व रस्ते याच मार्गाला मिळतात. गावाची सर्व मुख्य वाहतूक याच मार्गाने होते. याच रस्त्याची बसस्थानकापासून दोन फुटापर्यंत खोल खड्ड्यानेच सुरूवात होते. गळोबा मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन विद्यालये याच मार्गावर आहेत. बौद्ध पुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यापूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते; पण पुन्हा रस्ता जैसे थे झाला आहे. दैनंदिन वाहतुकीमुळे खड्ड्यांमध्ये भर पडत असून गिट्टी उघडी पडली आहे. एक किती रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. देवळी येथील कंत्राटदाराने निविदा घेतली आहे; पण प्रत्यक्ष कामास सुरूवात कधी होणार, हा प्रश्नच आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत त्वरित काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)