शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

शेतीच्या वहिवाटीचा रस्ता केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

वल्लभनगर येथील वयोवृद्ध शेतकरी मारोतराव सोळंके यांची रसुलाबाद येथे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीला वहिवाटीसाठी जुनाच रस्ता आहे. लागूनच रसुलाबाद येथील मंदिर देवस्थान कमिटीचे शेत आहे. या कमिटीने तुमचा येथून रस्ता नाही,  हे कारण पुढे करून मारोतराव सोळंके यांच्या शेतातील रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकरी सोळंके यांनी पुलगाव पोलिस ठाण्यात व आर्वी तहसील कार्यालयात चार महिन्यांपूर्वी तक्रार केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : कापूस, सोयाबीन शेतातच पडून

n  लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. महसूल अधिकारी ‘तारीख पे तारीख’ देऊन मनस्ताप देत असल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.वल्लभनगर येथील वयोवृद्ध शेतकरी मारोतराव सोळंके यांची रसुलाबाद येथे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीला वहिवाटीसाठी जुनाच रस्ता आहे. लागूनच रसुलाबाद येथील मंदिर देवस्थान कमिटीचे शेत आहे. या कमिटीने तुमचा येथून रस्ता नाही,  हे कारण पुढे करून मारोतराव सोळंके यांच्या शेतातील रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकरी सोळंके यांनी पुलगाव पोलिस ठाण्यात व आर्वी तहसील कार्यालयात चार महिन्यांपूर्वी तक्रार केली. ही बाब महसूल विभागाच्या अखत्यारित असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. नंतर सोळंके यांनी परत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. तब्बल दोन महिन्यांनी आर्वीचे नायब तहसीलदार यांनी शेताची पाहणी केली व संबंधित शेतकऱ्यांना या तारखेला उपस्थित राण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, अद्याप या वहिवाटीचा तिढा कायम असल्याने तहसीलचे अधिकारी या शेतकऱ्याला ‘तारीख पे तारीख’ देत आहे. हा शेतकरी तहसील कार्यालयात येरझारा करून थकला. मात्र, वहिवाटीचा प्रश्न सुटला नाही. शेतकऱ्याचा शेतमाल शेतातच पडून आहे.  यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी