शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कामगारांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:49 IST

वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकामगारांचे बच्चू कडुंना साकडे : कामगार उपायुक्तांना दिली फोनद्वारे थेट माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.वर्धा जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याकडे तेथील कंपनी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकार शासन निर्णयाला फाटा देणाराच ठरत आहे. संबंधित अधिकाºयांना या बाबात माहिती दिली असता आम्ही बघतो असे म्हणत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. कुठलेही कारण न दाखविता काही कामगारांना कंपनीतून काढले जात आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे. कंपनीत कर्तव्य बजावण्यासाठी येणाºयांना सुविधा व्हावी यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच देण्यात यावे. वेळीच कामगारांचे वेतन अदा करण्यात येत नाही. कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, आदी मागण्या पूर्णत्त्वास नेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन स्विकारून आ. बच्चू कडू यांनी सदर प्रकरणी योग्य कार्यवाही व्हावी यासाठी थेट कामगार आयुक्त नागपूर यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. निवेदन देताना प्रहारचे राजेश सावरकर, आकाश नरशिंगकर, अजय भोयर, विनोद राऊत, हेमराज पोहाणे, निमजे आदी उपस्थित होते.