शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कामगारांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:49 IST

वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकामगारांचे बच्चू कडुंना साकडे : कामगार उपायुक्तांना दिली फोनद्वारे थेट माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.वर्धा जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याकडे तेथील कंपनी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकार शासन निर्णयाला फाटा देणाराच ठरत आहे. संबंधित अधिकाºयांना या बाबात माहिती दिली असता आम्ही बघतो असे म्हणत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. कुठलेही कारण न दाखविता काही कामगारांना कंपनीतून काढले जात आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे. कंपनीत कर्तव्य बजावण्यासाठी येणाºयांना सुविधा व्हावी यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच देण्यात यावे. वेळीच कामगारांचे वेतन अदा करण्यात येत नाही. कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, आदी मागण्या पूर्णत्त्वास नेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन स्विकारून आ. बच्चू कडू यांनी सदर प्रकरणी योग्य कार्यवाही व्हावी यासाठी थेट कामगार आयुक्त नागपूर यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. निवेदन देताना प्रहारचे राजेश सावरकर, आकाश नरशिंगकर, अजय भोयर, विनोद राऊत, हेमराज पोहाणे, निमजे आदी उपस्थित होते.