शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ं‘पीक कापणी प्रयोग’ रॅण्डम पद्धतीने राबवा

By admin | Updated: October 9, 2015 02:31 IST

जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत सोयाबीन व कापूस उत्पादनात अनाकलनीय घट येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे चित्र आहे.

खासदारांचे निवेदन : नजरअंदाज पैसेवारी चुकीचीवर्धा : जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत सोयाबीन व कापूस उत्पादनात अनाकलनीय घट येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे चित्र आहे. अशात शासनाच्यावतीने जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेली नजर अंदाज आणेवारी ६७ दाखविण्यात आली आहे. ही आणेवारी चुकीची ठरत असून जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅण्डम पद्धतीने पीक कापणी प्रयोग राबविण्याबाबतचे निवेदन खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या वर्षीच्या खरीप हंगामात १५ दिवस आधीपर्यंत सोयाबीन व कापूस उत्पादनात चांगले उत्पन्न देवून जाईल, असा एकंदर सर्वांचाच समज होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सोयाबीन पीक काढणीची वेळ जवळ येवू लागली व निर्माण झालेल्या आनंदावर विरजन पडले व शेतकरी हवालदिल झाला. पहिल्या पीक काढणीच्या टप्प्यात १ ते ३ पोते एकरी उत्पादन हाती येत आहे. पुढील टप्प्यात यापेक्षा वेगळी पीक उत्पादन स्थिती संभवत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदत गरजेची झाली आहे.