शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यासह बैलजोडी गेली वाहून : विद्यार्थ्यांचा रात्री ११ पर्यंत बसस्थानकावरच मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला. जनजीवन प्रभावित झाले. दानापूर येथील शेतकरी धाम नदीत वाहून गेला. गुणवंत घसाड (५०) असे शेतकºयाचे नाव आहे. वृत्त लिहितोवर मृतदेहाचा शोध लाग शकला नव्हता. तसेच ढगा येथील शेतकरी विजय चपंत कुरसंगे यांची बैलजोडी धाम नदीच्या महापुरात वाहून गेली. दोन्ही घटनेची तहसीलदार सचिन कुमावत यांनी नोंद घेतली असून रात्री १० वाजतापर्यंत घटनास्थळावर उपस्थित होते.मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते. याविषयी शिक्षकांना माहिती मिळताच इंदिरा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा किनकर, मॉडेल हायस्कूलचे पर्यवेक्षक ढोले, कपारे, प्रदीप झुटी, कस्तुरबा विद्यालयाचे बाबाराव मानमोडे, ढबाले आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी नेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदार कुमावत यांनीही रात्री १० वाजता बसस्थानक गाठून परिस्थितीची माहिती घेतली. पूर ओसरत नाही तोवर बस न सोडण्याबाबत वाहतूक नियंत्रकांना सूचना दिल्या.मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणीकारंजा तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरातील अनेक शेतींमध्ये अद्याप पाण्याचे डबके साचलेले असून पीकही पाण्याखाली आले आहे. शासकीय यंत्रणेने पिकांची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विद्यार्थ्यांच्या जेवणाची केली व्यवस्थाकारंजा तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणाकरिता येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील शेकडोवर विद्यार्थी बसस्थानकावरच रात्री उशिरापर्यंत ताटकळत होते.या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापिका, शिक्षकांनी जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदारांनीही परिस्थिती जाणून घेतली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर