शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST

जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.रेहकी शिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, करारानुसार संबंधितांकडून ऊसतोड करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेच मिळणाऱ्या मोबदल्यातही घट होत आहे. उसाची तोड निर्धारित वेळेत झाली तर दुसरे उत्पादनही घेता येते, परंतु त्यातही नुकसान होत आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला जंगली जनावरांपासून भयंकर त्रास असून तेसुद्धा पिकाला नुकसान पोहचवित आहे.दुहेरी नुकसानामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असून वनविभागाकडून व साखर कारखान्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर सुरेश लाडे, फुलचंद झाडे, दामोदर झाडे, संजय घुमडे, गणेश झाडे, अशोक रघाटाटे, रवींद्र शिंदे, राजू पोहणे, देवराव हुडे, नामदेव शिंदे, श्रीकांत धानकुटे, सुरेश झाडे, संजय रघाटाटे, पुरुषोत्तम घुमडे, रवींद्र सावरकर, भास्कर मुजबैले यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.रेहकीत नुकसानीचे सर्वेक्षणशेतपिक नुकसानीच्या प्रकरणाला प्राथमिकता दिली जाते, कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही, अर्ज आल्याबरोबर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यात येते. आज पासूनच रेहकी शिवारात शेतपिक नुकसानाचे सर्व्हे सुरू करण्यात आले आहेत. जंगली जनावरांनी नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे तातडीने भरपाई देण्यात येईल, असे झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्राधिकारी कमलाकर वाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी