शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST

जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.रेहकी शिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, करारानुसार संबंधितांकडून ऊसतोड करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेच मिळणाऱ्या मोबदल्यातही घट होत आहे. उसाची तोड निर्धारित वेळेत झाली तर दुसरे उत्पादनही घेता येते, परंतु त्यातही नुकसान होत आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला जंगली जनावरांपासून भयंकर त्रास असून तेसुद्धा पिकाला नुकसान पोहचवित आहे.दुहेरी नुकसानामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असून वनविभागाकडून व साखर कारखान्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर सुरेश लाडे, फुलचंद झाडे, दामोदर झाडे, संजय घुमडे, गणेश झाडे, अशोक रघाटाटे, रवींद्र शिंदे, राजू पोहणे, देवराव हुडे, नामदेव शिंदे, श्रीकांत धानकुटे, सुरेश झाडे, संजय रघाटाटे, पुरुषोत्तम घुमडे, रवींद्र सावरकर, भास्कर मुजबैले यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.रेहकीत नुकसानीचे सर्वेक्षणशेतपिक नुकसानीच्या प्रकरणाला प्राथमिकता दिली जाते, कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही, अर्ज आल्याबरोबर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यात येते. आज पासूनच रेहकी शिवारात शेतपिक नुकसानाचे सर्व्हे सुरू करण्यात आले आहेत. जंगली जनावरांनी नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे तातडीने भरपाई देण्यात येईल, असे झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्राधिकारी कमलाकर वाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी