शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:57 IST

अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देशहर काँग्रेसची मागणी : नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.एकीकडे जनतेला अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा केल्या जातो तर दुसरीकडे मात्र पाणी पुरवठ्याचा संपूर्ण कर वसुल केल्या जातो, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. मागील वर्षभरापासून शहरामध्ये सिमेंटचे रस्ते, मोठे भूमीगत नाले तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बेजबाबदारपणे काम सुरु आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर वर्धेचा पाणी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासाने नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वाघमळे यांना निवेदन देताना काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, माजी नगरसेवक कमलाकर पिंपळे, प्रशांत झाडे, पंकज इंगोले, अजय भुजाडे, हातोडे, विवेक तळवेकर, श्याम बोटकुले, विवेक डेहनकर, पंकज अनकर आदींची उपस्थिती होती.