शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:57 IST

अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देशहर काँग्रेसची मागणी : नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.एकीकडे जनतेला अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा केल्या जातो तर दुसरीकडे मात्र पाणी पुरवठ्याचा संपूर्ण कर वसुल केल्या जातो, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. मागील वर्षभरापासून शहरामध्ये सिमेंटचे रस्ते, मोठे भूमीगत नाले तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बेजबाबदारपणे काम सुरु आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर वर्धेचा पाणी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासाने नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वाघमळे यांना निवेदन देताना काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, माजी नगरसेवक कमलाकर पिंपळे, प्रशांत झाडे, पंकज इंगोले, अजय भुजाडे, हातोडे, विवेक तळवेकर, श्याम बोटकुले, विवेक डेहनकर, पंकज अनकर आदींची उपस्थिती होती.