शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कॅब,एनआरसीच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

सरकारने घेतलेला निर्णय भारतीय संविधानातील कलम १४ व १५ च्या विरोधात आहे. कायदा बनवितांना संविधानाचा आदर केला गेला नसून भारतीय नागरिकांच्या नैतिक अधिकाराचे उलंघन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणुकीचा या निवेदनातून निषेध नोदविण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने घेतलेले भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गरीब नवाज तांजिम कमिटी तर्फे सेलू शहरातून रॅली काढत सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच विविध मागण्याचे तहसीलदार महेद्र सोनवणे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.सरकारने घेतलेला निर्णय भारतीय संविधानातील कलम १४ व १५ च्या विरोधात आहे. कायदा बनवितांना संविधानाचा आदर केला गेला नसून भारतीय नागरिकांच्या नैतिक अधिकाराचे उलंघन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणुकीचा या निवेदनातून निषेध नोदविण्यात आला.सरकारच्या या निर्णयामुळे देशात अराजकता पसरली असून हा कायदा रद्द करावा, यासाठी गरीब नवाज तजीम कमेटी, ईदि फाऊंडेशन, साहसिक जनशक्ती संघटना, नव चैत्यन बुद्ध विहार समिती, नालंदा बुद्ध विहार समिती यांच्याकडून सरकार विरोधात निदर्शने देत शहरातून रॅली काढण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी