शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

समृद्धी महामार्ग; ग्रामपंचायतीला हस्तांतरील केलेल्या जमिनीवरील ५० हजार झाडे भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:15 IST

समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली.

ठळक मुद्देअ‍ॅफकॉन्सचा प्रताप मनमर्जीने केले रोपवनात उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. या उत्खननादरम्यान ३० वर्षांची तब्बल ५० हजार २२५ डेरेदार झाड भूईसपाट केली आहे. उल्लेखनीय म्हणजे साधे एक झाड विना परवानगी कापणाऱ्या शेतकऱ्यांवर वनगुन्हा दाखल केला जातो. पण अद्यापही अ‍ॅफकॉन्स कंपनीसह त्याच्या उपकंत्राटदारावर वृक्षकत्तलीबाबतचा साधा वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण वृक्षपे्रमींसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड मोहीम राबविणारी शासकीय यंत्रणा या प्रकरणात गप्प बसली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा इटाळा (ग्रा.:पं.महाबळा) येथील शेत सर्व्हे नंबर ७ आराजी ३८.३९ हे. आर. मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने १९८८ ला ३४४०० रोपटे लावली. त्याचे तीन वर्षे संगोपण करून जगलेली ७७ टक्के म्हणजे २६ हजार ६८२ झाडे नियमानुसार महाबळा ग्रामपंचातीला ४ जून १९९१ ला संवर्धनासाठी हस्तांतरीत केली. तसेच मौजा कोटंबा येथील शेत स. न. २१० (सरकारी जमीन) आराजी ११.१२ हे. आर. तसेच स. न. २०६ (वनविभाग महाराष्ट्र शासन) आराजी ४.६८ हे.आर. या जमीनीवर सन १९८९ ला सागवनासह इतर प्रजातींचे मौल्यवान १५ हजार २०० रोपे लावली. तिचे सामाजिक वनीकरणने संगोपन करून तीन वर्षानंतर जीवंत राहिलेली १० हजार ८७६ (७१.०५ टक्के) झाडे ग्रा.पं. कोटंबाला १९ फेबु्रवारी १९९२ ला हस्तांतरीत केली. पण सदर वृक्ष कमी मेहनतीत जादा मुनाफा कमविण्याच्या लोभात आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स कंपनीने पर्यावरणाचा ºहास करण्याचा विडा उललल्यागत केलेल्या उत्खननादरम्यान जमिनदोस्त करण्यात आली आहे. मौजा कोटंबा येथील शेत स.न. २९३/१ व २९३/२ (वनविभाग महाराष्ट्र शासन) या जमिनीतही विना परवानगी उत्खनन झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग