शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग; ग्रामपंचायतीला हस्तांतरील केलेल्या जमिनीवरील ५० हजार झाडे भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:15 IST

समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली.

ठळक मुद्देअ‍ॅफकॉन्सचा प्रताप मनमर्जीने केले रोपवनात उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. या उत्खननादरम्यान ३० वर्षांची तब्बल ५० हजार २२५ डेरेदार झाड भूईसपाट केली आहे. उल्लेखनीय म्हणजे साधे एक झाड विना परवानगी कापणाऱ्या शेतकऱ्यांवर वनगुन्हा दाखल केला जातो. पण अद्यापही अ‍ॅफकॉन्स कंपनीसह त्याच्या उपकंत्राटदारावर वृक्षकत्तलीबाबतचा साधा वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण वृक्षपे्रमींसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड मोहीम राबविणारी शासकीय यंत्रणा या प्रकरणात गप्प बसली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा इटाळा (ग्रा.:पं.महाबळा) येथील शेत सर्व्हे नंबर ७ आराजी ३८.३९ हे. आर. मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने १९८८ ला ३४४०० रोपटे लावली. त्याचे तीन वर्षे संगोपण करून जगलेली ७७ टक्के म्हणजे २६ हजार ६८२ झाडे नियमानुसार महाबळा ग्रामपंचातीला ४ जून १९९१ ला संवर्धनासाठी हस्तांतरीत केली. तसेच मौजा कोटंबा येथील शेत स. न. २१० (सरकारी जमीन) आराजी ११.१२ हे. आर. तसेच स. न. २०६ (वनविभाग महाराष्ट्र शासन) आराजी ४.६८ हे.आर. या जमीनीवर सन १९८९ ला सागवनासह इतर प्रजातींचे मौल्यवान १५ हजार २०० रोपे लावली. तिचे सामाजिक वनीकरणने संगोपन करून तीन वर्षानंतर जीवंत राहिलेली १० हजार ८७६ (७१.०५ टक्के) झाडे ग्रा.पं. कोटंबाला १९ फेबु्रवारी १९९२ ला हस्तांतरीत केली. पण सदर वृक्ष कमी मेहनतीत जादा मुनाफा कमविण्याच्या लोभात आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स कंपनीने पर्यावरणाचा ºहास करण्याचा विडा उललल्यागत केलेल्या उत्खननादरम्यान जमिनदोस्त करण्यात आली आहे. मौजा कोटंबा येथील शेत स.न. २९३/१ व २९३/२ (वनविभाग महाराष्ट्र शासन) या जमिनीतही विना परवानगी उत्खनन झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग