शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य द्या

By admin | Updated: September 19, 2016 00:53 IST

सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.

हिंगणीच्या जनता दरबारात पंकज भोयर यांचे आवाहनसेलू : सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा कामासाठी हेलपाटे मारावे लागतात; पण समस्या निकाली निघत नाही. स्थानिक पातळीवरची समस्या असताना त्रास होतो. यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आ.डॉ. पंकज भोयर यांनी केले.हिंगणी येथे आयोजित जनता दरबार उपक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. मंचावर सरपंच उज्वला निघडे, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, भाजप तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, उपसरपंच अरुण कौरती, ग्रा.पं. सदस्य माला मुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, गटविकास अधिकारी सुभाष सडमाके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीष पासरे, भाजप कार्यकर्त्या कुंता खडगी, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास वरटकर, अशोक मुडे, तालुका कृषी अधिकारी बी.के. वाघमारे, नायब तहसिलदार बी.एन. तिनघसे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. वाडे, मंडळ अधिकारी एस.एस. सायरे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून समस्या मांडल्या. वीज, राशन, निराधार योजना, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, वर्ग २ ची वर्ग १ मध्ये शेतजमीन करणे आदी समस्येवर चर्चा करण्यात आली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले. जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.(तालुका प्रतिनिधी)