शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा महिनाभरापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 01:51 IST

नजीकच्या बोपापूर (दिघी ) शेतशिवारातील थ्रीफेजचा विजपुरवठा गत महिन्यापासून बंद आहे. यामुळे नागरिांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक : बोपापूरचा पाणीपुरवठाही ठप्पदेवळी : नजीकच्या बोपापूर (दिघी ) शेतशिवारातील थ्रीफेजचा विजपुरवठा गत महिन्यापासून बंद आहे. यामुळे नागरिांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गावातील सिंगल फेजचा पुरवठाही गत चार दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील पाणी-पुरवठा ठप्प झाला आहे. शिवाय गावात काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार सूचना देवूनसुद्धा महावितरणच्यावतीने दखल घेतली जात नाही. यामुळे गावकऱ्यांनी देवळीच्या महावितरणच्या कार्यालयात धडक देवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.महिनाभरापासून बोपापूर शिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री जागुन सुद्धा ओलिताची कामे पूर्ण होत नसल्याने शेतकररी अडचणीत आला आाहे. सध्या पाऊस आल्याने ओलिताची चिंता नाही. मात्र मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. विद्युत कार्यालयामध्ये वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देवून सुद्धा कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी थेट कार्यालयात धडक देत आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमक्ष मांडल्या.(प्रतिनिधी) न.प. ले-आऊटमधील पथदिवे बंदस्थानिक न.प.ले-आऊट व भोंग ले-आऊट मधील स्ट्रीट लाईट गत काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे काळोखाचा फायदा घेऊन या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गत १५ दिवसांत या ले-आऊटमधील मिलींद भागवत, अशोक देशमुख व मेहेरबाबा केंद्रात चोऱ्या झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत चार महिन्यांत या परिसरातील स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याबाबत न.प. प्रशासन व विद्युत कार्यालयात सुद्धा दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांत रोष आहे.नागरिकांची पाण्याकरिता भटकंतीविद्युत पुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे. गत चार दिवसांपासून नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. या परिसरासाठी पूर्णवेळ लाईनमन देवून तसेच परिसरात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून समस्येचे निवारण व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.