शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाणी समस्येमुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:58 IST

दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : तळणी (भागवत) येथे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. तळणी भागवत येथे वॉटर कप स्पर्धेसाठी आयोजित श्रमदानाप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी पं.स. सदस्य युवराज खडतकर, सरपंच अनका गणेश वरकडे, उपसरपंच सुचिता शेंदरे, मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो सुदर्शन पवार तसेच ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, शासनाने वॉटर कप स्पर्धेसाठी या तालुक्यातील ६४ गावांची निवड केली आहे. गाव पाणीदार झाले पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वपुर्ण ठरले आहे. तळणी भागवत येथील नागरिक, महिला व आबालवृध्द सतत ४५ दिवसपर्यंत श्रमदानासाठी राबणार आहे. यासाठी महिलांचा व बालकांचा उत्साह सर्वांना प्रेरीत करणारा ठरला आहे. त्यामुळे या कामासाठी जेसीबीच्या डिझेलसाठी लागणारा एक लाखाचा खर्च स्वत: उचलणार आहे, असे त्यांनी सांगितले.वॉटर कप स्पर्धेसाठी तळणी भागवत येथील गावकरी सहा दिवसापासून श्रमदान करीत आहे. या दिवसात पाचशे घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. श्रमदानातून सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. जल है तो कल है, अन्न गुडगुडे, नाळ गुडगुडे, दुष्काळ, ढिशकॉन, ढिशकॉन अशा प्रकारचे नारे लावून परस्परांमध्ये उत्साह संचारित केला जात आहे. या कामात गावातील ८५ वर्षाच्या म्हताºयापासून तर बालकापर्यंत सहभाग दिला जात आहे. वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस मिळविण्यासाठी या गावातील सर्वजन एकवटले आहे. गावातील नागरिकांचा उत्साह द्विगणीत करण्यासाठी खा. तडस यांनी श्रमदान करून सहभाग दिला.श्रमदानात गावातील सरपंच व उपसरपंचासहीत ग्रा.पं. सदस्य गजानन तिवरे, कोमल वरठी, ज्योत्स्ना घनकसा, पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षणार्थी गजानन कन्नाके, रेखा बेलखोडे, रवि चिंचे तसेच रमेश तिवरे, दुर्योधन थुल, श्याम बरडे, संजय गोडे, सुभाष शेंदरे, हरिभाऊ मानकर, गुलाब आतराम तसेच गावकरी योगदान देत आहे.अख्ख गावंच आलं श्रमदानालाजिल्ह्यात आलेल्या वॉटरकप स्पर्धेच्या तुफानात अख्ख गाव येत असल्याचे दिसत आहे. गावात कधी पाण्याची टंचाई जाणवणार नाही याकरिता नागरिकांकडून श्रमदान करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. गावातील चिमुकल्यांसह ८५ वर्षाच्या म्हाताºयानेही श्रमदानाला आपली उपस्थिती दर्शविली. तळणी येथे तर सकाळी अख्ख गावच माळरानात श्रमदानात सहभागी झाल्याचे दिसले.