शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:58 IST

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : पवनार येथे शेतकरी मेळावा

आॅनलाईन लोकमतपवनार : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे. हा व्यवहारक्रम उलटून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाला. रुग्णांसाठी स्वस्त औषधी केंद्रापेक्षाही गरजेचे स्वस्त दरात सेंद्रिय औषधी व विना जणुकांतरीत बियाणे मिळणारे जन कृषिसेवा केंद्र उभारून शेतकºयांना कृषि सेवा केंद्रांमार्फत होणाºया मोठ्या खर्चातून वाचविणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.पवनार येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, प्रा.डॉ. नारायण निकम व अन्य सेना पदाधिकारी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, जन कृषिसेवा केंद्रांतून शेतीतील रसायन हद्दपार करून स्वास्थ्यहानीला आळा घालणे शक्य आहे. शेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हीच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवून स्वबळावर प्रगती करता आली असती. कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेद्वारे शासनाने व्यापाºयांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवून शेतकºयांचा तोटा वाढविला आहे. यावर मलमपट्टी म्हणून हमीभावाचे धोरण आखण्यात आले. हमीभावाची उपयोगीता व अमलबजावणी सर्वश्रूत आहे. यामुळे कधी गर्भश्रीमंत शेतकरी आज हवालदिल झाला, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शेतकरी उपस्थित होते.