शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:58 IST

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : पवनार येथे शेतकरी मेळावा

आॅनलाईन लोकमतपवनार : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे. हा व्यवहारक्रम उलटून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाला. रुग्णांसाठी स्वस्त औषधी केंद्रापेक्षाही गरजेचे स्वस्त दरात सेंद्रिय औषधी व विना जणुकांतरीत बियाणे मिळणारे जन कृषिसेवा केंद्र उभारून शेतकºयांना कृषि सेवा केंद्रांमार्फत होणाºया मोठ्या खर्चातून वाचविणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.पवनार येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, प्रा.डॉ. नारायण निकम व अन्य सेना पदाधिकारी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, जन कृषिसेवा केंद्रांतून शेतीतील रसायन हद्दपार करून स्वास्थ्यहानीला आळा घालणे शक्य आहे. शेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हीच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवून स्वबळावर प्रगती करता आली असती. कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेद्वारे शासनाने व्यापाºयांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवून शेतकºयांचा तोटा वाढविला आहे. यावर मलमपट्टी म्हणून हमीभावाचे धोरण आखण्यात आले. हमीभावाची उपयोगीता व अमलबजावणी सर्वश्रूत आहे. यामुळे कधी गर्भश्रीमंत शेतकरी आज हवालदिल झाला, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शेतकरी उपस्थित होते.