शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ नगरीतील नागरिकांची रस्त्यासाठी तगमग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:55 IST

येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल : एका घराकरिता इतरांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. या रस्त्यावर मुरारका नामक व्यक्ती रस्ता होवू देत नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. हा रस्ता नसल्याने नागरिकांना सुमारे अर्धा किलोमिटरचा फेरा पडतो आहे.ही समस्या लक्षात घेवून येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेतली. त्यांनी रस्त्याचे काम नियमानुसार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केल्या आहेत. त्यांच्या सूचनांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोपही निवेदन देणाऱ्यांनी केला आहे. रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराला तशा सूचना केल्या असून त्यांच्याकडूनही हा रस्ता झाला नाही. यामुळे या भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी येथील महेंद्र खडसे, रमेश गोळे, संजय जानोतकर, शेखर जानोतकर, आकाश बल्लमवार, महेश शिरभाते, संजयसिंह मोरे, यशवंत देशपांडे यांनी केली आहे. ही समस्या मार्गी काढण्याकरिता यापूर्वीही या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना साकडे घातले होते. यावेळी अधिकाºयांकडून पाहणी करण्यात आली; मात्र काहीच मार्ग काढण्यात आला नसल्याने नागरिकांची समस्या आजही कायम आहे.