शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

बायपास बसेसबाबत प्रवाश्यांत असंतोष

By admin | Updated: November 15, 2015 01:30 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या पुलगाव मार्गे जाणाऱ्या वा येणाऱ्या बसगाड्या बरेचदा देवळी स्थानकाला न येता परस्पर बायपासने जातात.

पत्रव्यवहारही निष्फळ : ग्रामस्थांची ताटकळदेवळी : राज्य परिवहन महामंडळाच्या पुलगाव मार्गे जाणाऱ्या वा येणाऱ्या बसगाड्या बरेचदा देवळी स्थानकाला न येता परस्पर बायपासने जातात. यामुळे प्रवाश्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा व चंद्रपूरच्या आगारप्रमुखांशी चर्चा केली. शिवाय पत्रव्यवहारही केला; पण त्याचा उपयोग होत नसल्याचेच दिसते.महामंडळाच्या आगारप्रमुखांनी बसस्थानकावर बसेस नेण्याबाबतचे आदेश दिले; पण त्यांच्या आदेशाला न जुमानता चालकांकडून अरेरावी केली जात आहे. याचा विपितर परिणाम प्रवाश्यांवर होत आहे. पुलगाव चौकात उतरवून दिल्यानंतर अनेकांना सोबतच्या साहित्यासह बसस्थानकावर पायदळ जावे लागते. याबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक दिवस पुलगाव चौकात उपस्थित राहून वाहन चालकांना समज दिला. महामंडळाच्या वरिष्ठांचे आदेश दाखविले; पण याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे वर्धा व पुलगाव बसस्थानकावर तत्सम फलक लावून प्रवाश्यांचा संभ्रम दूर करण्यात यावा, प्रत्येक चालकाला देवळी बस स्थानकावर लॉगसीटवर नोंद घेणे सक्तीचे करावे, आदी मागण्या ग्राहक पंचायतने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले. शिष्टमंडळात विश्वनाथ खोंड, प्रवीण फटिंग, नारायण चव्हाण, मनोहर सुरकार, भीमराव कडू आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)