शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उघड्यावर भाजीबाजार; उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते.

ठळक मुद्देपावसामुळे तारांबळ : कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या कालावधीत मुख्य भाजीबाजारात होणारी गर्दी टाळण्याकरिता येथील भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डमध्ये हलविण्यात आला. पण, या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने हा उघड्यावर भरणारा भाजीबाजार आता पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. मंगळवारी सकाळी पावसान हजेरी लावल्याने भाजी उत्पादकांची ताराबळ उडाली होती.बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते. अशातच पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.या भाजीपाला पावसात भिजल्याने त्याचे भावही पडले. ओला झालेला भाजीपाला घराकडे परत नेणे शेतकºयांना शक्य नव्हते. त्यामुळे मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजार उघड्यावरच राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना कराव्या किंवा बजाज चौकातील भाजीबाजारातच व्यवस्था करण्याची मागणी भाजीपाला उत्पादकांकडून केली जात आहे.

टॅग्स :vegetableभाज्या