शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 15:55 IST

सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणींमुळे वेटींगच सुटीच्या कारणाने उडते तारांबळ संपूर्ण नोंदीबाबत संभ्रम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते. कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता शेतकºयांना वेटींगच करावे लागत आहे. त्यातच अंतिम तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण नोंदीबाबत सध्या संभ्रमच निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना लागू झाली त्या काळापासून अंमलबजावणीकरिता अडचणीच आल्या आहेत. दरम्यान १५ सप्टेंबरपर्यंत सर्वच शेतकºयांच्या नोंदी झाल्या पाहिजे असे फर्मान मुख्यमंत्र्यांनी सोडले. दिलेल्या तारखेच्या आत आपली नोंद झाली पाहिजे असे शेतकºयांना वाटते. परिणामी शेतकºयांकडून ग्रामदूत केंद्रांवर एकच गर्दी होत आहे. एकाच वेळी सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सॉफ्टवेअर साथ देत नाही. वारंवार लिंक फेल होत आहे. शिवाय याकाळात बºयाच शासकीय सुट्ट्या आल्याने केंद्र बंद असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले आहे.सरकसकट तर कधी नियमांच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा झाली. यानंतर कर्जमाफीच्या लाभाकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचा फतवा निघाला. आॅनलाईन नोंदीत प्रारंभीच्या दिवसांपासूनच लिंक फेलची तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर पडली. यानंतर आधार लिंकच्या समस्याने डोके वर काढले. यावर मार्ग काढण्याकरिता मंत्रा नामक यंत्राची मागणी झाली. ते यंत्र आले असता काही दिवस सॉफ्टवेअरची समस्या आली. आता अंतिम तारीख आल्याने होणाºया गर्दीमुळे ही समस्या आणखीच जाणवत आहे.वर्धेत ३८,७६७ शेतकºयांचीच नोंदच्शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता महिन्याचा कालावधी होत आहे. यात वर्धेत आॅनलाईन आणि मंत्रा या यंत्राचा खोडा पडल्याने आॅफलाईनचा मार्ग काढण्यात आला. या आॅफलाईनच्या प्रकारामुळे शेतकºयांना आॅनलाईन होण्याकरिता ग्रामदूत केंद्रांवर चकरा मारव्या लागल्या. असे अतानाही वर्धा जिल्ह्यात केवळ ३८ हजार ७६७ शेतकºयांची आॅनलाईन नोंद झाली आहे. तर ३२ हजार ९८० शेतकºयांनी अर्ज भरले असून त्यांची नोंद होणे बाकी आहे. वर्धेत एकूण ९८ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे दिलेल्या तारखेच्या आत सर्व शेतकºयांची नोंद होईल अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.