शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 15:55 IST

सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणींमुळे वेटींगच सुटीच्या कारणाने उडते तारांबळ संपूर्ण नोंदीबाबत संभ्रम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते. कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता शेतकºयांना वेटींगच करावे लागत आहे. त्यातच अंतिम तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण नोंदीबाबत सध्या संभ्रमच निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना लागू झाली त्या काळापासून अंमलबजावणीकरिता अडचणीच आल्या आहेत. दरम्यान १५ सप्टेंबरपर्यंत सर्वच शेतकºयांच्या नोंदी झाल्या पाहिजे असे फर्मान मुख्यमंत्र्यांनी सोडले. दिलेल्या तारखेच्या आत आपली नोंद झाली पाहिजे असे शेतकºयांना वाटते. परिणामी शेतकºयांकडून ग्रामदूत केंद्रांवर एकच गर्दी होत आहे. एकाच वेळी सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सॉफ्टवेअर साथ देत नाही. वारंवार लिंक फेल होत आहे. शिवाय याकाळात बºयाच शासकीय सुट्ट्या आल्याने केंद्र बंद असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले आहे.सरकसकट तर कधी नियमांच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा झाली. यानंतर कर्जमाफीच्या लाभाकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचा फतवा निघाला. आॅनलाईन नोंदीत प्रारंभीच्या दिवसांपासूनच लिंक फेलची तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर पडली. यानंतर आधार लिंकच्या समस्याने डोके वर काढले. यावर मार्ग काढण्याकरिता मंत्रा नामक यंत्राची मागणी झाली. ते यंत्र आले असता काही दिवस सॉफ्टवेअरची समस्या आली. आता अंतिम तारीख आल्याने होणाºया गर्दीमुळे ही समस्या आणखीच जाणवत आहे.वर्धेत ३८,७६७ शेतकºयांचीच नोंदच्शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता महिन्याचा कालावधी होत आहे. यात वर्धेत आॅनलाईन आणि मंत्रा या यंत्राचा खोडा पडल्याने आॅफलाईनचा मार्ग काढण्यात आला. या आॅफलाईनच्या प्रकारामुळे शेतकºयांना आॅनलाईन होण्याकरिता ग्रामदूत केंद्रांवर चकरा मारव्या लागल्या. असे अतानाही वर्धा जिल्ह्यात केवळ ३८ हजार ७६७ शेतकºयांची आॅनलाईन नोंद झाली आहे. तर ३२ हजार ९८० शेतकºयांनी अर्ज भरले असून त्यांची नोंद होणे बाकी आहे. वर्धेत एकूण ९८ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे दिलेल्या तारखेच्या आत सर्व शेतकºयांची नोंद होईल अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.