शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 15:55 IST

सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणींमुळे वेटींगच सुटीच्या कारणाने उडते तारांबळ संपूर्ण नोंदीबाबत संभ्रम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते. कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता शेतकºयांना वेटींगच करावे लागत आहे. त्यातच अंतिम तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण नोंदीबाबत सध्या संभ्रमच निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना लागू झाली त्या काळापासून अंमलबजावणीकरिता अडचणीच आल्या आहेत. दरम्यान १५ सप्टेंबरपर्यंत सर्वच शेतकºयांच्या नोंदी झाल्या पाहिजे असे फर्मान मुख्यमंत्र्यांनी सोडले. दिलेल्या तारखेच्या आत आपली नोंद झाली पाहिजे असे शेतकºयांना वाटते. परिणामी शेतकºयांकडून ग्रामदूत केंद्रांवर एकच गर्दी होत आहे. एकाच वेळी सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सॉफ्टवेअर साथ देत नाही. वारंवार लिंक फेल होत आहे. शिवाय याकाळात बºयाच शासकीय सुट्ट्या आल्याने केंद्र बंद असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले आहे.सरकसकट तर कधी नियमांच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा झाली. यानंतर कर्जमाफीच्या लाभाकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचा फतवा निघाला. आॅनलाईन नोंदीत प्रारंभीच्या दिवसांपासूनच लिंक फेलची तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर पडली. यानंतर आधार लिंकच्या समस्याने डोके वर काढले. यावर मार्ग काढण्याकरिता मंत्रा नामक यंत्राची मागणी झाली. ते यंत्र आले असता काही दिवस सॉफ्टवेअरची समस्या आली. आता अंतिम तारीख आल्याने होणाºया गर्दीमुळे ही समस्या आणखीच जाणवत आहे.वर्धेत ३८,७६७ शेतकºयांचीच नोंदच्शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता महिन्याचा कालावधी होत आहे. यात वर्धेत आॅनलाईन आणि मंत्रा या यंत्राचा खोडा पडल्याने आॅफलाईनचा मार्ग काढण्यात आला. या आॅफलाईनच्या प्रकारामुळे शेतकºयांना आॅनलाईन होण्याकरिता ग्रामदूत केंद्रांवर चकरा मारव्या लागल्या. असे अतानाही वर्धा जिल्ह्यात केवळ ३८ हजार ७६७ शेतकºयांची आॅनलाईन नोंद झाली आहे. तर ३२ हजार ९८० शेतकºयांनी अर्ज भरले असून त्यांची नोंद होणे बाकी आहे. वर्धेत एकूण ९८ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे दिलेल्या तारखेच्या आत सर्व शेतकºयांची नोंद होईल अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.