शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

‘त्या’ अपहरण प्रकरणी एकाला अटक

By admin | Updated: May 28, 2016 02:06 IST

तालुक्यातील जामखुटा येथील एका नऊ वर्षीय चिमुकलीचे गावातील एका युवकाने अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती.

जामखुटा येथील घटना आर्वी : तालुक्यातील जामखुटा येथील एका नऊ वर्षीय चिमुकलीचे गावातील एका युवकाने अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोप असलेल्या युवकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार, येथील पोलीस ठाण्यात दादाराव माणिक कोहळे (३७) रा. जामखुटा यांनी त्याची भाची राधिका उपास उईके (९) रा. जामखुटा आर्वी हिला आरोपी चंद्रशेखर उईके रा. जामखुटा याने अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर युवक चिमुकलीसह आष्टी तालुक्यातील किन्हीमोळी या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी प्रभारी ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात जमादार तोडसाम, गजानन लामसे, निघोट, मडावी, गव्हाणे, मसराम, गेडाम या पथकाने गावात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी अपहृत मुलीला ताब्यात घेतले आहे. त्याने तिचे अपहरण का केले, याचा खुलासा होणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)