शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

१,४७५ शाळांना शिष्यवृतीसाठी करावा लागणार ऑफलाईन प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या तसेच विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने विहित वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार सर्व शाळांनी योजना निहाय परिपूर्ण प्रस्ताव योग्य प्रमाणात तयार करून समाजकल्याण कार्यालयात सादर करणे क्रमप्राप्त आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी वंचित राहिल्यास जबाबदारी शाळेवर : तालुका शिबिराच्या तारखा निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शासनाच्या आदेशानुसार तसेच सहआयुक्त शिक्षण व समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या निदेर्शानुसार २०१९-२० साठी जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळांना विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत. तसा आदेश जि.प.च्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्याबाबतच्या शिबिराचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. एखादी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळेची राहणार आहे.आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या तसेच विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने विहित वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार सर्व शाळांनी योजना निहाय परिपूर्ण प्रस्ताव योग्य प्रमाणात तयार करून समाजकल्याण कार्यालयात सादर करणे क्रमप्राप्त आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसह सर्व प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने शाळांनी सादर करणे गरजेचे आहे. यात एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास ती जबाबदारी शाळेची राहणार आहे. अनुसूचित जाती, विजाभज, इमाव प्रवर्गाच्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा समावेश यात आहे. या संबंधातले ऑनलाइन शिबिराचे पत्र जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षकांनी उपस्थित राहून शिष्यवृत्तीचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.े

टॅग्स :SchoolशाळाScholarshipशिष्यवृत्ती