शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

निधा (टा.), सिरसगाव मार्ग ठरतोय ‘किलर वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 9:28 PM

निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे. रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे.रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. पुलांच्या संरक्षण भिंती तुटून पडल्या असून रस्त्यावर भगदाड पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांना अपघात कित्येक निष्पापांना जीव गमवावा लागला. निधा टाकळी येथे सातव्या वर्गापर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सिरसगाव, वडनेर येथे जावे लागते. मात्र, दुर्दशित रस्त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ आली आहे,निधा टाकळी सिरसगाव हा रस्ता भोजाजी महाराजांच्या आजनसरा या संत नगरीला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने यवतमाळ, अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातून या मार्गाने येणाºया भविकांची संख्या मोठी आहे, रविवार आणि बुधवारी येथे भाजवकांची प्रचंड गर्दी उसळते. परंतु, अरुंद रस्ता नागमोडी वळणे व रस्त्यांची झालेली चाळण, यामुळे अनेक वाहनांचे टायर फुटून, तर कधी नागमोडी वळणावर वाहनांची धड़क होऊन अपघात ही बाब नित्याचीच झाली आहे.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याच्या निर्मितीसाठी टाकळी निधा येथील ग्रामस्थांनी जनांदोलन उभारून लोकप्रतिनिधींनो, गावात या आणी हजार रुपए मिळवा! असे आवाहन केले होते. मात्र, याचीही दखल घेण्यात आली नाही. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा