शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नऊ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले असून ते पथक जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. यात एक जिल्हास्तरावर तर आठ पथके तालुका स्तरावर कार्यरत राहणार आहेत. खरिपात कापाशीचा पेरा वाढणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कपाशिच्या बियाण्यांची एकूण ८.२१ लाख पाकीटे आवश्यक आहेत. असे असले तरी जिल्ह्यात आजच्या घडीला अर्धेच बियाणे उपलब्ध आहे. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यात बियाणे येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.  सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडाही यंदाही जानवणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या घरी असलेल्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. जिल्ह्यात नियोजित असलेल्या पेर्‍याकरिता १.0८ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. या दोन्ही पिकांच्या बियाण्यांचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातून होणारा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्ह्यात नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शिवाय शेतकर्‍यांना कुठे कोणती अडचण निर्माण झाल्यास त्या कृषी विभागाला पुरविण्याकरिता एक तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आली आहे. या  केंद्रावर संपर्क साधत शेतकर्‍यांनी त्यांच्या तक्रारी सादर करण्याच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)