शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

शांती मोर्चातून नोंदविला मुस्लीम बांधवांनी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : ‘त्या’ विधेयकावर पुनर्विचाराची मागणी

आर्वी : केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे ठरत असून या विधेयकावर सरकारने पुर्नविचार करावा, अशी मागणी मुस्लिम एकता मंचच्यावतीने काढण्यात आलेल्या शांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सदर आंदोलनादरम्यान उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. धर्माच्या आधारावर विभाजन करणारे हे विधेयक ठरत असल्याने त्यावर पुर्नविचार करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.मेहबूब कुरेशी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मुन्ना बाबा कादरी, जावेद कादरी, मौलाना जावेद कादरी, अयुब खान, तब्बू हसन, मोहम्मद इरफान, कपूर बाबू, सज्जाद खान, प्यारेभाई कुरेशी, शब्बीर अहमद, अकील कुरेशी, अलीम पटेल, जाकीर हुसेन, अब्दूल तनवीर, अशरफ मोहम्मद, साबीर अली, हाजी वकील साहब, वयद खान, शेख मुकबल मंसुरी, शहजाद कुरेशी, मुंशी अहमद, सय्यद जुनेद, रहीमभाई कुरेशी, मोहम्मद जफर, युनुस अहमद शहा, शेख असलम खान आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक