शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट तालुक्यातील सर्वाधिक गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:02 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९१ गावे : जलयुक्त शिवार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.८ तालुक्यातील १९१ गावांमध्ये वर्धा तालुक्यातील कामठी, चंडकापूर, बोरगांव (ना.), धुळवा, दिग्रज, धोत्रा (का.), गोजी, रायफुली, येरणगाव, येसंबा, भानखेडा , धानोरा, पुजई, सेवा, मांडवा, जुलई, साखरा , वागदरा, तान्हापूर रिठ, दत्तपूर, आष्टा, आजगांव, आसाळा, फ त्तेपूर, इंटाळा (रिठ.), जामनाळा (रिठ.), सुलतानपूर, शिवापूर, अशरफपूर, भवानपूर, मांडवगड तसेच सेलू तालुक्यातील रायपूर (जंगली.), दोडकी, चारगांव, कुºहा, गायमुख, बोरखेडी (कला.), धोनाली (मेघे.), मसाळा, खैरी (कामठी.), धोंडगाव, खडका, पिंपळगांव, दिग्रस, चारमंडळ, पळसगांवबाई, इंटाळा, कोलगांव, ब्राम्हणी, खेरडा, बाभुळगांव, देवळी तालुक्यातील गौळ, कृष्णापूर, आंदोरी, सिगारवाडी, दापोरी , इंझापूर, नासिरपूर, गंगापूर, आंजी, ब:हाणपूर, रूद्रापूर, बहादपूर, मुरादपूर, गोपाळपूर, कोल्हापूर (राव.), हुस्रापुर (दत्तपूर), निमगव्हाण , कानगोकुळ, दहेगांव (धांदे),एकपाळा, खडकी, जामणी, चिखली, रायपूर, टाकळी चणा, ममदापूर, निमसडा, पाथर, सरूल, बाबापूर, आर्वी तालुक्यातील मदना, बोरखडी, कासिमपूर, नांदपूर,एकलारा, मांडवा, खानवाडी, मिरापूर (बो.), जाम, पिंपळगांव (भोसले.), माटोडा, बेनोडा, रेनकापुर, दर्यापूर, लाडनापूर, सर्कसपूर, टोणा,अडेगांव, सारंगपूरी, इठलापूर, आष्टी तालुक्यातील मोमिनाबाद, टेकोडा, खडका, सुजातपूर, पेठ अहमदपूर, खडकी, बेलोराखुर्द, आनंदवाडी, बेलगावडी, अंबीकापूर, जोलवाडी, खंबीत, कारंजा तालुक्यातील खैरी, सारशी, हेटी, जुनोना, बोटोणा, बोरगांव चेक , रिधापूर, मेढागड, कारंजा, रानवाडी, जऊरवाडा, एकांबा, पारडी (हेटी.), नरसिंगपूर, गारपीठ, भिवापूर, जऊरखेडा, तुलनारिठ , धावसा (खु.), खापरी , कन्नमवारग्राम (हेटी.) तसेच हिंगणघाट तालुक्यातील कात्री, सास्ताबाद, गोविंदपूर, कोपरा, वैजापूर (मा.), ढिवरी पिपरी, सोनेगांव, डोरला, नांदगाव (म.), परसोडा, रांगणा, धर्मपूर, शेकापूर (मो.), आर्वी (छोटी.), सिरसगांव, पोटी, कुटकी, इसापूर, बाबापूर, बोरगांव (दातार), बिड (आजनगाव), बोरखेंडी, दाभा, गोपालपूर (रिठ.), चिकमोह, चिंचोली, बोरगांव (ना.), कुरणरीठ (येरला.), गजनापूर, आकासकांड,चिंचोली (कापसी),भगवा, सोनेगांव (खु.), निघा, येरडगांव, समुद्रपूर तालुक्यातील विखणी, बरबडी, मांडगांव, तांभारी, रूनका, झुनका, उंदीरखेडा, महागांव ,लोणार, लोखंडी, आर्वी, तळोदी, चापापूर, निभा, भोसा, सुजातपूर, आष्टा, सेवा , वानरचुआ , पवनगांव, डोंगरगांव,उमरी आदी गावांचा समावेश आहे. या गावात जिल्हा परिषद, कृषी विभाग आदीसह शासनाच्या विविध यंत्रणाकडून कामे होणार आहेत.दुष्काळावर मात करण्यासाठी अभियान महत्त्वाचेदेशात पावसाचे प्रमाण दिवसे न दिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदा वर्धा शहरासह अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट भेडसावट आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त अभियान महत्वाचे ठरणारे आहेत. राज्यात पाणी फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्था गावे पाणीदार करण्यासाठी सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी नागरिक भर उन्हाळ्यातही श्रमदानासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार