शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

हिंगणघाट तालुक्यातील सर्वाधिक गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:02 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९१ गावे : जलयुक्त शिवार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.८ तालुक्यातील १९१ गावांमध्ये वर्धा तालुक्यातील कामठी, चंडकापूर, बोरगांव (ना.), धुळवा, दिग्रज, धोत्रा (का.), गोजी, रायफुली, येरणगाव, येसंबा, भानखेडा , धानोरा, पुजई, सेवा, मांडवा, जुलई, साखरा , वागदरा, तान्हापूर रिठ, दत्तपूर, आष्टा, आजगांव, आसाळा, फ त्तेपूर, इंटाळा (रिठ.), जामनाळा (रिठ.), सुलतानपूर, शिवापूर, अशरफपूर, भवानपूर, मांडवगड तसेच सेलू तालुक्यातील रायपूर (जंगली.), दोडकी, चारगांव, कुºहा, गायमुख, बोरखेडी (कला.), धोनाली (मेघे.), मसाळा, खैरी (कामठी.), धोंडगाव, खडका, पिंपळगांव, दिग्रस, चारमंडळ, पळसगांवबाई, इंटाळा, कोलगांव, ब्राम्हणी, खेरडा, बाभुळगांव, देवळी तालुक्यातील गौळ, कृष्णापूर, आंदोरी, सिगारवाडी, दापोरी , इंझापूर, नासिरपूर, गंगापूर, आंजी, ब:हाणपूर, रूद्रापूर, बहादपूर, मुरादपूर, गोपाळपूर, कोल्हापूर (राव.), हुस्रापुर (दत्तपूर), निमगव्हाण , कानगोकुळ, दहेगांव (धांदे),एकपाळा, खडकी, जामणी, चिखली, रायपूर, टाकळी चणा, ममदापूर, निमसडा, पाथर, सरूल, बाबापूर, आर्वी तालुक्यातील मदना, बोरखडी, कासिमपूर, नांदपूर,एकलारा, मांडवा, खानवाडी, मिरापूर (बो.), जाम, पिंपळगांव (भोसले.), माटोडा, बेनोडा, रेनकापुर, दर्यापूर, लाडनापूर, सर्कसपूर, टोणा,अडेगांव, सारंगपूरी, इठलापूर, आष्टी तालुक्यातील मोमिनाबाद, टेकोडा, खडका, सुजातपूर, पेठ अहमदपूर, खडकी, बेलोराखुर्द, आनंदवाडी, बेलगावडी, अंबीकापूर, जोलवाडी, खंबीत, कारंजा तालुक्यातील खैरी, सारशी, हेटी, जुनोना, बोटोणा, बोरगांव चेक , रिधापूर, मेढागड, कारंजा, रानवाडी, जऊरवाडा, एकांबा, पारडी (हेटी.), नरसिंगपूर, गारपीठ, भिवापूर, जऊरखेडा, तुलनारिठ , धावसा (खु.), खापरी , कन्नमवारग्राम (हेटी.) तसेच हिंगणघाट तालुक्यातील कात्री, सास्ताबाद, गोविंदपूर, कोपरा, वैजापूर (मा.), ढिवरी पिपरी, सोनेगांव, डोरला, नांदगाव (म.), परसोडा, रांगणा, धर्मपूर, शेकापूर (मो.), आर्वी (छोटी.), सिरसगांव, पोटी, कुटकी, इसापूर, बाबापूर, बोरगांव (दातार), बिड (आजनगाव), बोरखेंडी, दाभा, गोपालपूर (रिठ.), चिकमोह, चिंचोली, बोरगांव (ना.), कुरणरीठ (येरला.), गजनापूर, आकासकांड,चिंचोली (कापसी),भगवा, सोनेगांव (खु.), निघा, येरडगांव, समुद्रपूर तालुक्यातील विखणी, बरबडी, मांडगांव, तांभारी, रूनका, झुनका, उंदीरखेडा, महागांव ,लोणार, लोखंडी, आर्वी, तळोदी, चापापूर, निभा, भोसा, सुजातपूर, आष्टा, सेवा , वानरचुआ , पवनगांव, डोंगरगांव,उमरी आदी गावांचा समावेश आहे. या गावात जिल्हा परिषद, कृषी विभाग आदीसह शासनाच्या विविध यंत्रणाकडून कामे होणार आहेत.दुष्काळावर मात करण्यासाठी अभियान महत्त्वाचेदेशात पावसाचे प्रमाण दिवसे न दिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदा वर्धा शहरासह अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट भेडसावट आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त अभियान महत्वाचे ठरणारे आहेत. राज्यात पाणी फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्था गावे पाणीदार करण्यासाठी सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी नागरिक भर उन्हाळ्यातही श्रमदानासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार