शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हिंगणघाट तालुक्यातील सर्वाधिक गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:02 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९१ गावे : जलयुक्त शिवार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.८ तालुक्यातील १९१ गावांमध्ये वर्धा तालुक्यातील कामठी, चंडकापूर, बोरगांव (ना.), धुळवा, दिग्रज, धोत्रा (का.), गोजी, रायफुली, येरणगाव, येसंबा, भानखेडा , धानोरा, पुजई, सेवा, मांडवा, जुलई, साखरा , वागदरा, तान्हापूर रिठ, दत्तपूर, आष्टा, आजगांव, आसाळा, फ त्तेपूर, इंटाळा (रिठ.), जामनाळा (रिठ.), सुलतानपूर, शिवापूर, अशरफपूर, भवानपूर, मांडवगड तसेच सेलू तालुक्यातील रायपूर (जंगली.), दोडकी, चारगांव, कुºहा, गायमुख, बोरखेडी (कला.), धोनाली (मेघे.), मसाळा, खैरी (कामठी.), धोंडगाव, खडका, पिंपळगांव, दिग्रस, चारमंडळ, पळसगांवबाई, इंटाळा, कोलगांव, ब्राम्हणी, खेरडा, बाभुळगांव, देवळी तालुक्यातील गौळ, कृष्णापूर, आंदोरी, सिगारवाडी, दापोरी , इंझापूर, नासिरपूर, गंगापूर, आंजी, ब:हाणपूर, रूद्रापूर, बहादपूर, मुरादपूर, गोपाळपूर, कोल्हापूर (राव.), हुस्रापुर (दत्तपूर), निमगव्हाण , कानगोकुळ, दहेगांव (धांदे),एकपाळा, खडकी, जामणी, चिखली, रायपूर, टाकळी चणा, ममदापूर, निमसडा, पाथर, सरूल, बाबापूर, आर्वी तालुक्यातील मदना, बोरखडी, कासिमपूर, नांदपूर,एकलारा, मांडवा, खानवाडी, मिरापूर (बो.), जाम, पिंपळगांव (भोसले.), माटोडा, बेनोडा, रेनकापुर, दर्यापूर, लाडनापूर, सर्कसपूर, टोणा,अडेगांव, सारंगपूरी, इठलापूर, आष्टी तालुक्यातील मोमिनाबाद, टेकोडा, खडका, सुजातपूर, पेठ अहमदपूर, खडकी, बेलोराखुर्द, आनंदवाडी, बेलगावडी, अंबीकापूर, जोलवाडी, खंबीत, कारंजा तालुक्यातील खैरी, सारशी, हेटी, जुनोना, बोटोणा, बोरगांव चेक , रिधापूर, मेढागड, कारंजा, रानवाडी, जऊरवाडा, एकांबा, पारडी (हेटी.), नरसिंगपूर, गारपीठ, भिवापूर, जऊरखेडा, तुलनारिठ , धावसा (खु.), खापरी , कन्नमवारग्राम (हेटी.) तसेच हिंगणघाट तालुक्यातील कात्री, सास्ताबाद, गोविंदपूर, कोपरा, वैजापूर (मा.), ढिवरी पिपरी, सोनेगांव, डोरला, नांदगाव (म.), परसोडा, रांगणा, धर्मपूर, शेकापूर (मो.), आर्वी (छोटी.), सिरसगांव, पोटी, कुटकी, इसापूर, बाबापूर, बोरगांव (दातार), बिड (आजनगाव), बोरखेंडी, दाभा, गोपालपूर (रिठ.), चिकमोह, चिंचोली, बोरगांव (ना.), कुरणरीठ (येरला.), गजनापूर, आकासकांड,चिंचोली (कापसी),भगवा, सोनेगांव (खु.), निघा, येरडगांव, समुद्रपूर तालुक्यातील विखणी, बरबडी, मांडगांव, तांभारी, रूनका, झुनका, उंदीरखेडा, महागांव ,लोणार, लोखंडी, आर्वी, तळोदी, चापापूर, निभा, भोसा, सुजातपूर, आष्टा, सेवा , वानरचुआ , पवनगांव, डोंगरगांव,उमरी आदी गावांचा समावेश आहे. या गावात जिल्हा परिषद, कृषी विभाग आदीसह शासनाच्या विविध यंत्रणाकडून कामे होणार आहेत.दुष्काळावर मात करण्यासाठी अभियान महत्त्वाचेदेशात पावसाचे प्रमाण दिवसे न दिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदा वर्धा शहरासह अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट भेडसावट आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त अभियान महत्वाचे ठरणारे आहेत. राज्यात पाणी फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्था गावे पाणीदार करण्यासाठी सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी नागरिक भर उन्हाळ्यातही श्रमदानासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार