शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST

विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत;

वर्धा : विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत; पण प्रत्येक घरातील लहान मुलेही आता या मोबाईलच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे़ पालकांनी लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे धोक्याचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. खेळणे समजून बालक मोबाईलचा अट्टाहास करतात; पण याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असताना पालक दुजोरा देताना दिसतात़ मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरी सर्वांना घातक असतात. १२ वर्षांपूर्वी भ्रमणध्वनी खर्चिक व महागडा होतो़ यामुळे काहीच नागरिकांकडे तो दिसत होता; पण आज घरोघरी मोबाईल खेळण्यासारखे वापरले जातात़ सिमकार्डही गल्ली-बोळात लहान-मोठ्या दुकानांत सहज मिळतात़ परिस्थितीनुसार मोबाईलच्या आकार, प्रकारात आमुलाग्र बदल झाला़ टचस्क्रीनचे मोबाईलही ऐपतीत मिळत असल्याने ते सर्वत्र वापरले जातात़ लहान मुलेही वडिलांचा, काकांचा, भावाचा मोबाईल वेळ मिळेल तेव्हा घेऊन बसतात. त्यांचा बराच वेळ गेम खेळण्यात जातो़ खेळण्याच्या नादात ते जेवण, अभ्यास विसरतात़ अनेकदा फोन करण्यासाठी थोरांना मोबाईल लागतो, तेव्हाही मुले मोबाईल द्यायला तयार नसतात. याकडे दुर्लक्ष केल्याने मुले हट्टी होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात़ टचस्क्रीन मोबाईलमुळे डोळ्यांचे आजार व चष्म्याचे प्रमाण वाढत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)