शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाच्या याद्या गहाळ

By admin | Updated: February 9, 2015 23:17 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़

आष्टी (श़) : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़ यामुळे महसूल यंत्रणा याद्या करण्यात व्यस्त झाली. या याद्या बँकांना पाठविल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात मात्र बँकांमध्ये याद्या पोहोचल्याच नसल्याचे बँक अधिकारी बोलत आहे़ यामुळे याद्या गहाळ झाल्या वा त्या तयारच झाल्या नाही, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यात २६ हजार शेतकरी हे एक हेक्टरवरील तर ९ हजार ३०० शेतकरी अल्पभूधारक आहेत. गतवर्षी कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी निराश झाले़ याच नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ या नुकसानीची दखल घेत शासनाने सरसकट मदत वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. प्रारंभी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ केंद्राकडूनही मदत मागण्यात आली़ महसूल यंत्रणेला त्वरित मदत वाटपाचे निर्देश देण्यात आले; पण मदत वाटप अद्यापही झालेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ थोडीफार मदत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण ती फोलच ठरत आहे़ अतिवृष्टीच्या मदत वाटपात शासनानेच घोळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. अनेक तलाठ्यांनी गतवर्षीच्या जुन्याच याद्या पाठविल्याने खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते़ ज्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण यातही गौडबंगाल होत असलयचेच दिसून येत आहे़ यामुळे शासनाने निधी वाटपाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.(प्रतिनिधी)