शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले

By admin | Updated: June 15, 2015 02:11 IST

कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्यात बरेच साध्य झाल्याचे आरोग्य विभागातील नोंदीवरून दिसते.

गौरव देशमुख  वर्धाकुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्यात बरेच साध्य झाल्याचे आरोग्य विभागातील नोंदीवरून दिसते. या शस्त्रक्रियेत मात्र पुरूष माघार घेत असल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यात महिलांवरच या शस्त्रक्रिया झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे या शस्त्रक्रियेत पुरूषांत अद्यपाही जागरूकता नसल्याचे दिसत आहे. पुरूष प्रधान संस्कृती असलेल्या समाजात या शस्त्रक्रियेत मात्र महिलांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्याने कुटुंब नियोजनाचे उदिष्ट गाठले खरे परंतु पुरूषाचे प्रमाण यात अत्यल्प असल्याने जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला पुरूष शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण भागात जावून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.आरोग्य विभागात झालेल्या नोंदीनुसार २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात २४६ पुरूषांनी तर ५ हजार ३६९ स्त्रियांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली आहे. पुरूष आणि स्त्रियांनी केलेल्या शस्त्रक्रियेच्या प्रमाणाची तुलना केल्यास पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण नगण्य आहे. २०१४-१५ या वर्षात मार्च महिन्यापर्यंत १६४ पुरूष आणि ६ हजार ८५८ स्त्रियांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे. पुरूष कमावते असल्याने शस्त्रक्रियेमुळे अशक्तपणा यईल अशी भावना पुरूषात असल्याचे या संख्येवरून दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात या शसत्रक्रियेकरिता महिलांनाच पुढे करण्यात येत असल्याची चर्चा आहे.