शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

महाश्रमदानाचा फुंकला बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:14 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली.

ठळक मुद्देखडका, सोंडी (हेटी) सह २१७ गावात वॉटर कप स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली. खडका येथे रात्री १२ वाजता कामाचा नारळ फुटला. तर सोंडी (हेटी) येथे रविवारी अधिकाºयांच्या उपस्थितीत महाश्रमदान झाले.पाणी टंचाईवर मात करण्याकरिता सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील बºयाच गावात मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास श्रमदानाची कुदळ मारल्या गेली. खडका येथे रात्री वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या हस्ते नारळ फोडून काम सुरू झाले. यावेळी गावकºयांनी पहाटे पर्यंत श्रमदान करून शेतात कंटूर बांध बांधला. सोंडी (हेटी) येथे उपजिल्हाधिकारी स्मीता पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे यांच्या उपस्थितीत गावकºयांनी श्रमदान केले. यावेळी अधिकाºयांनीही हातात कुदळ, फावडे घेतले.मागील आठवड्यात बुधवारी विकास भवन येथे झालेल्या सभेत शंभरावर संघटनांनी एकत्र येत पाण्याकरिता श्रमदान करण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून या महाश्रमदानाला प्रारंभ झाला. वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील काकडदरा गाव राज्यात अव्वल ठरले. राज्यात अव्वल ठरण्याची प्रथा यंदाही कायम राहावी म्हणून २१७ गावांतील नागरिकांनी कंबर कसली आहे. या कामाकरिता त्यांना वैद्यकीय जनजागृती मंच, पाणी फाऊंडेशनची चमू, नागपूर येथील सामाजिक संस्था यासह जिल्ह्यातील आधारवड संस्थेचे सदस्य मार्गदर्शन करीत आहे. या कामात स्पर्धेत दिलेले सर्वच नियम पाळण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.