शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीदिनी १६ तक्रारी दाखल

By admin | Updated: December 10, 2015 02:18 IST

प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे,

वर्धा : प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधीतांना दिल्या. बुधवारी लोकशाही दिनी एकून १६ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच संबंधित विभागप्रमुखांना दोन आठवड्यात तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबाबत कळविण्यात यावे, असे निर्देशही दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अधीक्षक अभियंता देशपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये ग्रामपंचायत, पोलीस, भूमी अभिलेख, मोजणी, अतिक्रमण, ले-आऊट, वीज आदी विषयांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)