शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीदिनी १६ तक्रारी दाखल

By admin | Updated: December 10, 2015 02:18 IST

प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे,

वर्धा : प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधीतांना दिल्या. बुधवारी लोकशाही दिनी एकून १६ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच संबंधित विभागप्रमुखांना दोन आठवड्यात तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबाबत कळविण्यात यावे, असे निर्देशही दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अधीक्षक अभियंता देशपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये ग्रामपंचायत, पोलीस, भूमी अभिलेख, मोजणी, अतिक्रमण, ले-आऊट, वीज आदी विषयांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)