शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

लोकशाहीदिनी १६ तक्रारी दाखल

By admin | Updated: December 10, 2015 02:18 IST

प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे,

वर्धा : प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधीतांना दिल्या. बुधवारी लोकशाही दिनी एकून १६ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच संबंधित विभागप्रमुखांना दोन आठवड्यात तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबाबत कळविण्यात यावे, असे निर्देशही दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अधीक्षक अभियंता देशपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये ग्रामपंचायत, पोलीस, भूमी अभिलेख, मोजणी, अतिक्रमण, ले-आऊट, वीज आदी विषयांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)