शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:14 IST

राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले.

ठळक मुद्देपुलगाव ते चांदुर(रेल्वे) 4० किमी

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. नियमित कर्ज भरणे हे पाप झाले, अशी भावना बसमधील प्रवासी शेतकऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.पुलगाव बसस्थानकावरून लोकमतच्या प्रतिनिधीने वर्धा-जालना या बसमध्ये आपला प्रवास सुरू केला. यावेळी प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी आपल्या व्यथा सांगितल्या. वर्धा ते पुलगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलगाव येथील येवढ्या मोठ्या गावात मागील दहा-पंधरा वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. पुलगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे. पुलगाव ते चांदुर (रेल्वे) या प्रवासादरम्यान किसना वरठी या धामणगाव तालुक्यातील शेतमजूराने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी भावना व्यक्त केली. आमला विश्वेश्वर येथील नागरिकाने कर्जमाफीचा लाभ झाला. मात्र शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे. परंतु बऱ्याच जणांना फायदा झाला नाही, अशी माहिती दिली. काही महिला प्रवाशांनी निराधाराचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले.सुविधांकडे दुर्लक्षसरकारने शहर व तालुक्याच्या गावात सुविधा दिल्या. मात्र खेड्यांकडे दुर्लक्ष आहे, असे सांगितले. पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा एकाच फिल्टर प्लॅन्टवर पाणी वितरण आहे. पाणी समस्या सध्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळही वेळेवर येत नाही, अशी माहिती दिली.पुलगाव रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबत नाही. अनेक गाड्या येथून निघून जातात. पुलगाव मोठे गाव आहे. रेल्वेला थांबा द्यायला हवा, अशीही मागणी प्रवाशांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019