शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

लॉकडाऊनचा भाजी-फळविक्रेत्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली.

ठळक मुद्देफळ-भाजी फेकली रस्त्याच्या कडेला : घाणीच्या साम्राज्यात भर

वर्धा : तातडीच्या लॉकडाऊनमुळे शहरातील भाजीपाला, फळविक्रेत्यांना व्यावसायिकांना नुकसानाला सामोरे लागले. खरेदी केलेले फळे आणि भाजीपाला इतरत्र फेकून द्यावा लागला. परिणामी, रहिवासी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. मात्र, रविवारी दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यात जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. यानंतर तत्काळी दोन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. शहरात स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि केसरीमल कन्या विद्यालयाच्या मैदानावर भाजी बाजार भरतो. किरकोळ भाजी-फळ विक्रेते घाऊक फळ-भाजी व्यावसायिकांकडून फळे आणि भाजीपाल्याची खरेदी करतात. दोन दिवस तत्काळ स्वरूपाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले. या दरम्यान व्यवसाय न करता आल्याने अनेक फळ-भाजी विक्रेत्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. खरेदी केलेली फळे आणि भाजीपाला अनेकांना फेकून द्यावा लागला. केसरीमल शाळा परिसरात अनेकांनी सडकी फळे आणि भाजीपाला फेकून दिला. या सडक्या भाजी-फळांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी सुटली आहे. सडक्या भाजी आणि फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत होती.

टॅग्स :vegetableभाज्या