शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

लॉकडाऊनने बदलले व्यवसायाचे संदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देपाणी पुरीच्या गाडीतून फळ तर निंबू सरबताच्या गाडीवर होतेय मास्कविक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. दरम्यान, सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. या काळात अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. पाणीपुरी विकत असलेल्या गाडीतून चक्क फळांची विक्री सुरूञकेली, तर काहींनी लस्सी, निंबू सरबताच्या गाडीवरून मास्क विक्री सुरू केली आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. शहरात शेकडोवर पाणीपुरी, दाबेली, नुडल्स, मंच्युरियन आणि इतर खाद्यपदार्थ, शीतपेय विक्रेते आहेत. सकाळी आणि सायंकाळी हे विक्रेते हातगाडीच्या माध्यमातून दररोज पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थांची विक्री करतात. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. पाणीपुरी व जंक फूड विक्रीच्या हातगाड्या सायंकाळनंतरच लागतात. वेळेच्या मर्यादेमुळे आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांवर शौकिनांची सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उसळत असलेली गर्दी पाहता कोरोना संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने या व्यवसायावरही बंदी घातली.कोरोनाचा संकटकाळ कधी संपेल, हे आज कुणालाही सांगणे अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. आज शहरात एकेकाळी पाणीपुरी विकणाºया युवकांनी फळविक्रीचा तर निंबू सरबत विकणाऱ्यांनी मागणी लक्षात घेऊन मास्कविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. लॉकडाऊनपूर्वी व्यवसाय करणाºयांनी अनलॉक सुरू होत असताना आपले व्यवसाय बदलल्याचे चित्र आहे.डेकोरेशन व्यावसायिक विकतोय भाजीपालामार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराईच्या हंगामाचे असतात. यावेळी कोरोना विषाणू संसर्गामुळे लग्न व इतर समारंभांवर बंदी घालण्यात आली. याचाच परिणाम, सजावट साहित्याचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांपुढेही मोठे संकट आर्थिक उभे ठाकले. कुटुंबाच्या उपजीविकेकरिता अनेकांनी भाजी आणि फळविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. एका डेकोरेशन व्यावसायिक युवक शहरातील विविध भागात फिरत हातगाडीवरून भाजीपाल्याची विक्री करीत आहे.