शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लोकशाही बळकटीसाठी नागरिकाने पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:15 IST

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे.

ठळक मुद्देसुनील पाटणे : यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे. लोकशाहीचा उंच इमला वाचविण्यासाठी भारतीय नागरिकांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे, असे आवाहन लोक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुनिल पाटणे यांनी काढले.स्थानिक यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ‘महाराष्टÑाचे राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बैस तर पाहूणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बेले, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रविण घोडखांदे, प्रा. राजेश भटकर, प्रा. वैशाली देशमुख मंचावर उपस्थित होते. यावेळी डॉ. विरेंद्र बैस म्हणाले की, प्रशासकीय सेवा हे सुध्दा लोकशाही बळकट करणारे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. याक्षेत्राकडे वळून विद्यार्थ्यांनी देश सेवेचे महान कार्य करावे, असे सांगितले. डॉ. रवींद्र बेले यांनी प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभागात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले मुकेश भावे, उपाध्यक्ष योगिता मस्के, सचिव मीनाक्षी उडाण, कोषाध्यक्ष प्रविण धोटे, सहसचिव चंदन शेंडे व सदस्यांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वरी लिल्लारे हिने तर आभारप्रदर्शन योगिता मस्के हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितम मून, मंगेश खडसे, सागर डोळे, दीक्षा माटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.