शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची धुळ पेरणीकडे पाठ

By admin | Updated: May 27, 2014 23:52 IST

आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे.

पावसाची प्रतीक्षा: महागड्या बियाण्यांमुळे अडचण

वर्धा : आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. उत्पन्नात वाढ घेण्याकरिता जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील शेतकरी ही पद्धत अवलंबित होते; आज मात्र ही पद्धत नावालाच उरली आहे.

पावसाचे संकेत दिसताच शेतकरी धुळ पेरणीच्या कामाला लागत होते. यात एका एकरात किमान पाच किलो बियाणे शेतकरी पेरत होता. या वेळी घरचेच बियाणे वापरले जायचे. यामुळे विशेष फरक पडत नव्हता. धूळ पेरणीत डाब डुब पद्धत वापरली जात होती. यात सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात येत आहे. यातून पाऊस येण्यापूर्वी उगविलेल्या रोपट्यांची येणार्‍या पावसात चांगली वाढ होत होते. यामुळे उत्पन्न वाढण्याकरिता मदत होते, अशी धारणा पूर्वी होती. यातून उत्पन्नही वाढत होते; मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना पावसानंतर केलेल्या पेरणीतूनच योग्य उत्पादन मिळण्याची शक्यता नाहिली नाही, मग धुळपेरणी कशी टिकणार.

आज धुळपेरणी होत नाही असेही म्हणता येणार नाही. ज्या शेतकर्‍यांकडे ओलीताची सोय आहे, ते आजही धुळ पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात गत तीन चार वर्षांपासून सरासरी ६0 हेक्टरवरील शेतकर्‍यांचे धुळ पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यातून दिसत आहे. पूर्वी जिल्ह्यात सुमारे ५00 हेक्टरवर पेरणी होत असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या काळात ठरल्यानुसार मान्सून येत होता. यामुळे शेतकर्‍यांच्या मान्सूनपूर्व पेरणी साधत होती. आता निसर्गाचा अनियमितपणाच या पारंपारीक पद्धतीला मारक ठरत आहे.

धूळ पेरणी झाल्यानंतर त्याची उगवण झाली नाही तर मोड होते. मोड झाल्यास महागडे बियाणे आणून पेरणे शक्य नाही.(प्रतिनिधी)