शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड

वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड भरूनही कृषिपंपाना वीज जोडणी नाही असे अनेक आरोप करीत महात्मा फुले समता परिषदेच्यातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले. निवेदनानुसार, जिल्ह्यात ५० पैसेपेक्षा कमी नजरअंदाज सुधारित पैसेवारी असल्यामुळे हा जिल्हा दुष्काळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानी पोटी एकरी १० हजार रुपयांची मदत मिळावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शाळा कॉलेजची फी व एसटीची पास माफ करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वाचे निकष लावून सरकारी नोकरी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दुष्काळी स्थितीतीत तत्काळ देण्यात यावी, अशा मागण्या या धरणे आंदोलन दरम्यान करण्यात आल्या. धरणे आंदोलनाचे शेवटी जिल्हाधिकारी यांना मुख्यामंत्र्यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, अंबादास चौधरी, केशव तितरे, सुरेश सातोकर, अभय पुसदेकर, संजय म्हस्के, संजय भगत उपस्थित होते.(प्रतिनिधी) शासनकर्त्यांवर आरोप ४कापसाच्या भावाबद्दन विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेत असताना त्यांच्याकडूनही शेतमालाला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबद आकडेमोड करणारे देवेंद्र फडणवीस आता संपूर्ण कर्जमाफीबाबत नकार देत असल्याचा आरोप करीत त्यांचा येथे निषेध नोंदविण्यात आला. वर्धा जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी डिमांड भरून कृषी पंपाकरिता वीज जोडणी मागितली. ती अद्यापही मिळाली नाही.