शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

लोंबकळत्या वीजतारा शेती साहित्यासाठी घातक

By admin | Updated: June 11, 2016 02:32 IST

परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने

आगीची शक्यता : महावितरण कंपनीचे दुरुस्तीकडे दुर्लक्षवर्धा : परिसरतील बऱ्याच गावात मुख्य मार्गावर तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या प्रवाहित वीजतारा लोंबकळलेल्या असल्याने मानवासोबतच जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वीजतारांमुळे शेतीसाहित्याच्या सुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अनेक दिवसांपासून तारांना व्यवस्थित तंगावे नसल्याने देखभाली अभावी तारांची दुरवस्था झालेली आहे. दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील अनेक गावात वीजतारा झाडांमधून गेलेल्या आहेत. सोसाट्याचा वारा सुटला की या तारांमध्ये घर्षण होऊन जमिनीवर ठिणग्या पडतात. यात अनेकवार शेतमालाचे नुकसान होण्याच्या, गोठ्याला आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ग्रामीण भागात पऱ्हाटीचे ढीग, तुराट्या जनावरांकरिता कडबा, कुटार आदी साहित्य खुल्या जागेवरच साठविलेले असते. सोसाट्याचा वारा आल्यास प्रवाहित तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडली तर आग लागण्याची शक्यतस वर्तविली जात आहे. पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे वाऱ्याची गती जरा अधिकच असल्याचे दिसून येते. यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर आदळून तुटतात, जमिनीवरील पडतात. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, गामीणांना काळोखातच रात्र काढावी लागते. झाडांच्या फांद्या तोडण्याविषयी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. निवेदने सादर दिली तरी त्याचा लाभ नसल्याचे गावकरी सांगत आहेत. विजांच्या तारांतून गेलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)