शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

सेवाग्रामच्या अहिंसाभूमीतील झाडांचा खून अस्वीकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:31 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीवर्धा आणि सेवाग्राममधील मोठी झाडे ही अहिंसा आणि करुणेची स्मारके आहेत, अशा प्रकारच्या झाडांचा खून अस्वीकार्य होतो, अशी खंत व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवृक्षतोड थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रस्त्याच्या रुदीकरणाकरिता वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील असंख्य वृक्ष तोडली जात असल्याने ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह निसर्गप्रेमींनी आवाज उठविला आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही वर्धा आणि सेवाग्राममधील मोठी झाडे ही अहिंसा आणि करुणेची स्मारके आहेत, अशा प्रकारच्या झाडांचा खून अस्वीकार्य होतो, अशी खंत व्यक्त करुन ही वृक्षतोड थांबविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.वृक्ष तोडणे हिंसाचार, निसर्गावर आणि आपल्या वातावरणाविरुद्ध क्रौर्य आहे. ज्यांना संवर्धन आणि करुणेची नितांत आवश्यकता आहे. वर्धा येथील झाडे आमच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे सजीव साक्षीदार आहेत.  माझे पूर्वज त्यांच्यामध्ये राहिले तेव्हापासून ते जगले आहेत. त्यांना जिवंत राहण्याचा आणि त्यांनी पाहिलेल्या महान व्यक्ती आणि त्यांचे स्मारक बनण्याचा हक्क आहे. आपण स्वत:चे जीवन आणि आपले भविष्य जपले पाहिजे ही आपली स्वार्थी गरज आहे. तसेच आपण झाडांचेही संरक्षण केले पाहिजे. विशेषत: वर्धा जिल्हा हा एक संरक्षित वारसा म्हणून घोषित केला गेला आहे. सेवाग्रामच्या आसपासच्या भागातही उद्योगास नकार दिला गेला आहे. याचा अर्थ सेवाग्रामच्या परिसराच्या पर्यावरणास होणारे कोणतेही नुकसान हे या अधिकृत धोरणाचे गुन्हेगारी उल्लंघन आहे.

वर्धा व सेवाग्राम येथील रहिवासी सेवाग्राम व वर्धा येथील उर्वरित झाडे वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. वृक्षांच्या संरक्षणासाठी त्यांच्या प्रयत्नाचे मी समर्थन करतो. वर्धा आणि सेवाग्राममधील वृक्षांची हत्या हा एक गुन्हा असून शेवटपर्यंत अशा साधनांचे समर्थन करता येत नाही, त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करुन ही वृक्ष तोड थांबवावी, अशी मागणीही तुषार गांधी यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम