शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

संघर्ष व संघटनाशिवाय न्याय मिळत नाही

By admin | Updated: September 24, 2016 02:17 IST

केंद्र व राज्य शासन कामगारांकरिता राज्यघटनेने दिलेले मौलिक अधिकार सरकारधार्जीन्या उद्योगपतींच्या हितासाठी बदलवित

रमेशचंद्र दहीवडे : सिटूचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनवर्धा : केंद्र व राज्य शासन कामगारांकरिता राज्यघटनेने दिलेले मौलिक अधिकार सरकारधार्जीन्या उद्योगपतींच्या हितासाठी बदलवित असून कामगारांना राज्यघटनेने दिलेले संरक्षण काढून घेत आहे. रात्रपाळीत महिलांना कामाची सक्ती करणे, कंत्राटी कामगारांना आठ तासाऐवजी १२ तास राबवून घेणे, किमान वेतन कायदा रद्द करणे, त्यचा अंमल न करणे ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. त्यामुळे संघर्ष व संघटन मजबूत केल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे प्रतिपादन चंद्रपूर येथील प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.सिटूचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन नामदेव मठ, वर्धा येथे घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शनात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सिटूचे राज्य सचिव अमृत मेश्राम, नागपूर, बाबाराव मून, चंद्रपूर, यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, महेश दुबे, भैय्या देशकर, रंजना सावरकर, कल्पना चहांदे, रामभाऊ ठावरी, नरेंद्र कांबळे, माला खडसे उपस्थिती होते.प्रा. दहीवडे म्हणाले, देशभर सुशिक्षित बेरोजारांची संख्या वाढत आहे. तुलनेत नोकरीच्या संधी कमी होत आहे. शासनाने नोकर भरतीवर निधीच्या अभावी अघोषित बंदी घातली, मात्र त्याचवेळी आमदारांचे वेतन दरमहा ७० हजारांहून १ लाख ४० हजार रूपये केले. पेन्शन दरमहा ५० हजार केली. यासाठी पैसा शासकीय तिजोरीत कुठून आला? कंत्राटी कामगारांना विविध उद्योगात अत्यंत अल्प वेतनात राबवून घेवून उद्योगपती त्यांचे आर्थिक शोषण करतात. सरकार स्वत: अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना दरमहा ५ हजार मानधन देवून त्यांचे आर्थिक शोषणच करते. सर्वत्र हीच स्थिती आहे. अशा स्थितीत न्यायासाठी कष्टकरी कामगारांनी संघर्ष करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्य व केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण हाणून पाडा, महिलांवरील अत्याचारांना पायबंद घाला, शेतकऱ्यांना स्वामीनाथन कमीशनप्रमाणे हमी दर देवून कर्जमुक्त करा, असे ठरा महेश दुबे, यशवंत झाडे, गुंफा कटारे यांनी मांडले.आगामी तीन वर्षासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रंजना सावरकर, सचिवपदी भैय्याजी देशकर, उपाध्यक्ष यशवंत झाडे, महेश दुबे, विनोद तडस, वैशाली खंडार, नरेंद्र कांबळे, सिताराम लोहकरे, रामभाऊ ठावरी, अर्चना मोकाशी, कल्पना चहांदे, गुंफा कटारे, कोषाध्यक्ष सुनिल घिमे, सदस्य अशोक नागतोडे, पांडुरंग राऊत, जानराव नागमोते, प्रभाकर हावरे, कमलाकर मरघडे, रमेश शेळके, रामेश्वर कुनघटकर, संदीप मोरे, संगीता जगताप, निर्मला चौधरी, विणा येसनकर, संगीता कोहळे, छाया बुरबुरे, प्रतिभा वानखेडे, शुभांगी कलोडे, अनिता राऊत, संगीता मरसकोल्हे, शीला पानकावसे, प्रतीभा राऊत, शिला बोरकुटे, माला खडसे, रंजना रंगारी, निमंत्रित संध्या संभे, अनिल निमजे, रवी भलमे, महादेव मोहिते, चंदाबाई सराम यांचा समावेश आहे.(शहर प्रतिनिधी)