शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

जनहित मंच ही खऱ्या अर्थाने वर्धेकरांचे हित जोपासणारी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:02 IST

जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........

ठळक मुद्देसतीश बावसे : विविध कार्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक, नवरात्री उत्सव दरम्यान रात्री स्वछता मोहीम, यासारखे जनहितार्थ कार्य केले असून ते सध्याही सुरू आहेत. जनहित मंच खºया अर्थाने नागरिकांचे हित जोपासणारी संस्था आहे, असे प्रतिपादन जनहीत मंचाचे अध्यक्ष सतीश बावसे यांनी केले.जनहित मंच वर्धाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रम मुक्तांगण टेकडीवर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चोधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनहीत मंचाचे सचिव डॉ. आसमवार यांनी जनहीत मंचाच्या महत्वाकाशी प्रोजेक्ट बद्दल माहीती देताना महावीर उद्यान यांची उत्पती व त्यावर जनहित मंचाने केलेले कार्य व महावीर उद्यान याची आजची स्थिती या विषयी माहीती दिली. जनहीत मंचाच्या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनीही कशी घेतली या बद्दल सांगताना ते म्हणाले, वर्धा नागपूर टूरीझम कोरीडोओरची कल्पना सर्वप्रथम जनहित मंचाने अभ्यास करून प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविला. त्याच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्याचे नामकरण हिंगणी-हिंगणा टूरीझम कोरीडोओर करून त्याचावर समिती स्थापन केली. मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेसी यांना त्याची कामगीरी सोपावली आहे. या प्रोजेक्ट वर सध्या काम सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या २ कोटी, ४ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये जनहीत मंचाने सहभाग घेवुन वर्धेकरिता एक सुंदर क्षेत्र निर्माण केले. त्याचे फलीत म्हणून मुक्तांगण आज सर्वासमोर उभे आहे, असे सांगितले.यावेळी ठाणेदार अशोक चोधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार डॉ. मकरदे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी बहारदार शायरीही सादर केली. कार्यक्रमाला पवन बोधनकार यांच्यासह जनहित मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी एका पेक्षा एक बहारदार गितांचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाला वर्धेकरांची उपस्थिती होती.