शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढवा

By admin | Updated: July 7, 2015 01:42 IST

गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे.

मागणी : लाखोंच्या दरातील शेतीवर अल्प कर्जवर्धा : गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. यावर उपाय म्हणून कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे; पण यात कर्जमर्यादा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज भरण्याच्या सवलतीपासून वंचित ठेवत असल्याचे दिसते. यामुळे पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढविणे गरजेचे झाले आहे.दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता पीक कर्जाचे पुर्नगठन करण्याचे आदेश शासनाने बँकांना दिले; पण त्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात विना तारणखत (मॉरगेज) ची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. यामुळे नियमानुसार बँका पुनर्गठण करू शकत नाही. परिणामी, शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्यास अडचणीचे होत आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी दोन वेळा कर्ज देण्यात आले. पीक कर्जासह तात्काळ कर्जही बँकांनी शेतकऱ्यांना वितरित केले. दोन कर्ज आणि त्यावरील व्याजाची रक्कम ही एक लाखाच्या वर जात आहे. एक लाखावरील कर्जाचे पुनर्गठण करताना बँकांना गहाणखत करून देणे बंधनकारक आहे. यामुळे बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनाच कर्ज पुनर्गठण योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे. गहाणखत प्रक्रियेसाठी १० ते २० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने मॉरगेजची मर्यादा एक लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सुकळी (बाई) येथील नारायण पोकळे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)असे होतात कर्जाचे हप्ते२०१४-१५ या वर्षात एका शेतकऱ्यास ९० हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले. यात व्याज आणि त्यानंतर ४० हजार रुपयांचे तात्काळ कर्ज देण्यात आले. यामुळे शेतकऱ्याकडे एकूण १ लाख ४ हजार रुपयांचे कर्ज थकित झाले. या कर्जाचे पाच हप्ते केले तर २८ हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यास भरावा लागेल. ही रक्कम अदा केल्यानंतर शेतकऱ्याकडे १ लाख १२ हजारांचे कर्ज शिल्लक राहते. हे कर्ज एक लाखाच्या वर असल्याने बँकेच्या नियमानुसार मॉरगेज करावे लागते. मॉरगेजचा खर्च १० ते १५ हजार रुपये आहे. सध्या शेतकरी हा खर्च करू शकत नाही. यामुळे मॉरगेजची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखापर्यंत करावी. हे केल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व बँकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.